शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

शेतकऱ्यांची विमा कंपनीच्या कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 13:56 IST

काही शेतकºयांना मदतही देण्यात आली; मात्र अनेक शेतकºयांना भरपाई देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपणज : केळी पिकाचा २०१८-१९ मध्ये विमा काढूनही नुकसानभरपाई मिळत नसल्याने पणजच्या शेतकऱ्यांनी १६ डिसेंबर रोजी विमा कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात धडक दिली. यावेळी शेतकºयांनी विविध मागण्यांचे निवेदन देऊन भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी अधिकाºयांनी वंचित शेतकºयांना एका महिन्याच्या आत लाभ देण्यात येईल, असे आश्वासन दिले.पणज मंडळ व अकोलखेड महसूल मंडळातील शेतकºयांनी केळी पिकाचा सन २०१८-१९ मध्ये विमा काढला होता. त्या वर्षी वातावरणातील बदलामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकºयांनी विमा कंपनीला कळविल्यानंतर पंचनामा करण्यात आला. तसेच काही शेतकºयांना मदतही देण्यात आली; मात्र अनेक शेतकºयांना भरपाई देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करीत आहेत. काही शेतकºयांना मदतीचा एक हप्ता मिळाला, दुसरा व तिसरा मिळाला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही शेतकºयांना भरपाई मिळाली नाही. अकोल्यातील कार्यालयात चार वेळा भेट देऊनही भरपाई मिळाली नसल्याने शेतकºयांनी १६ डिसेंबर रोजी विमा कंपनीचे पुण्यातील कार्यालय गाठले. मागील वर्षी कमी जास्त तापमान, वेगाचा वारा व गारपिटीमुळे केळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. नुकसान झाल्याविषयी जे शेतकरी इमेल व पंचनामे करू शकले नाही, त्यांनाही लाभ देण्यात यावा, तसेच हवामान केंद्र बंद असल्यामुळे शेतकºयांना तापमानाचा अंदाज येत नाही.ई-मेल २४ तासात ही अट शिथिल करण्यात यावी व कमी तापमानचा विमा देण्यात यावा आदींसह विविध मागण्या यावेळी शेतकºयांनी विमा कंपनीतील अधिकाºयांसमोर केल्या. यावेळी एका महिन्यात वंचित शेतकºयांना लाभ देण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा