शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची लूट!

By admin | Updated: May 25, 2017 02:01 IST

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : मध्य प्रदेशातून बियाणे आणून विनापावतीची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तेल्हारा तालुका हा बागायती पट्टा असल्याने या भागातील शेतकरी मान्सून कपाशीची लागवड करतात; मात्र यावर्षी ६५९ हे बियाणे मिळत नसल्याने काही कृ षी सेवा केंद्र मालक मध्य प्रदेशातून बियाणे आणून अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करीत आहेत. या गंभीर बाबीकडे कृ षी विभागाचे साफ दुर्लक्ष आहे.तालुक्यातील शेतकरी दरवर्षी १० मेपासून मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करतात; मात्र राज्य शासनाने राशी कंपनीच्या ६५९ या वाणावर बंदी घातल्याने शेतकऱ्यांना बियाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याचा नेमका फायदा घेऊन अडगाव, हिवरखेड, तेल्हारा येथील कृ षी सेवा केंद्र मालक मध्य प्रदेशातून ६५९ हे बियाणे आणून शेतकऱ्यांना एक हजार रुपये प्रतिबॅग पावती न देता राजरोसपणे विक्री करीत आहेत. शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याने नाइलाजाने जादा पैसे देऊन बियाणे खरेदी करून शेतात कपाशीची लागवड करीत आहेत. सदर बियाणे न निघाल्यास त्याला जबाबदार कोण, कृ षी सेवा केंद्रांवर सर्रासपणे विक्री होत असताना कृ षी विभाग गप्प का, एकीकडे शासन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवित असताना शेतकऱ्यांची लूट होत असताना कृ षी विभाग का कार्यवाही करीत नाही, असे सवाल शेतकरी विचारत आहेत. शासनाने सध्या ६५९ या बियाण्यावर बंदी आणली असून, जे दुकानदार बियाण्याची विक्री करीत असतील, त्यांची माहिती दिल्यास सदर दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात येईल.- सागर इंगोले,तालुका कृ षी अधिकारी, तेल्हारा.शासनाने ६५९ राशी कंपनीच्या बियाण्यावर सध्या बंदी आणली असून, शासनाने परवानगी देताच शेतकऱ्यांना बियाणे विक्री करण्यात येईल. शेतकऱ्यांनी कृ षी सेवा केंद्रावरून विनापावतीचा माल खरेदी करू नये.- विनयकुमार राठी,संचालक, कृ षी सेवा केंद्र, हिवरखेड.