शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनाच शेती कळली नाही, पंधरा मिनिटात पथकाला कशी कळणार?

By admin | Updated: December 18, 2014 01:01 IST

लोकमत परिचर्चेत शेतक-यांचा उपरोधिक सवाल; सर्वेक्षणाला ठरविले फार्स.

अकोला : शेती काय असते, शेतीचे प्रश्न कोणते, उत्पादनात होणारा र्‍हास, शेतीसंबंधीच्या शेकडो प्रश्नांची उकल दस्तूरखुद शेतकर्‍यांनाच झालेली नसताना केवळ पंधरा मिनिटात नापीक शेतीचा सर्व्हे करणार्‍या केंद्रीय पथकाला झालेले नुकसान आणि शेतकर्‍यांच्या व्यथा कशा कळणार कशी, असा उ परोधिक सवाल लोकमतने आयोजित केलेल्या परिचर्चेत शेतकर्‍यांनी उपस्थित केला. यावर्षी राज्यात अवर्षणस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सलग दोन वर्ष शेतात उत्पादन झाले नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक घडी बिघडली आहे. हातात पैसा नसल्याने त्यांची क्रयशक्ती संपली, अशा अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करताना थकलेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना मदत देण्याची घोषणा शासनाने केली आहे. याच सर्व परिस्थि तीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक जिल्हय़ात येऊन गेले, पण या पथकाने केवळ सतरा मिनिटात आणि तेही रात्रीच्या वेळी शेतीची पाहणी करू न शेतकर्‍यांची बोळवण केली आहे. आम्हाला देता काय, यापेक्षा आमचे म्हणणे काय आहे, हे ऐकून घेण्याची फुरसत या पथकाला नव्हती; म्हणजेच या पथकाने शेतकर्‍यांची थट्टा केली असल्याचा सूर शेतकर्‍यांमध्ये उमटला. परिचर्चेत अकोला जिल्ह्यातील प्रग तीशिल शेतकरी दादाराव देशमुख, जयप्रकाश मुरमकार, हेमंत देशमुख, कुवरसिंग मोहने, प्रशांत बंड आदी शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.