शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

शेतक-यांनाच शेती कळली नाही, पंधरा मिनिटात पथकाला कशी कळणार?

By admin | Updated: December 18, 2014 01:01 IST

लोकमत परिचर्चेत शेतक-यांचा उपरोधिक सवाल; सर्वेक्षणाला ठरविले फार्स.

अकोला : शेती काय असते, शेतीचे प्रश्न कोणते, उत्पादनात होणारा र्‍हास, शेतीसंबंधीच्या शेकडो प्रश्नांची उकल दस्तूरखुद शेतकर्‍यांनाच झालेली नसताना केवळ पंधरा मिनिटात नापीक शेतीचा सर्व्हे करणार्‍या केंद्रीय पथकाला झालेले नुकसान आणि शेतकर्‍यांच्या व्यथा कशा कळणार कशी, असा उ परोधिक सवाल लोकमतने आयोजित केलेल्या परिचर्चेत शेतकर्‍यांनी उपस्थित केला. यावर्षी राज्यात अवर्षणस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सलग दोन वर्ष शेतात उत्पादन झाले नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक घडी बिघडली आहे. हातात पैसा नसल्याने त्यांची क्रयशक्ती संपली, अशा अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करताना थकलेले शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांना मदत देण्याची घोषणा शासनाने केली आहे. याच सर्व परिस्थि तीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक जिल्हय़ात येऊन गेले, पण या पथकाने केवळ सतरा मिनिटात आणि तेही रात्रीच्या वेळी शेतीची पाहणी करू न शेतकर्‍यांची बोळवण केली आहे. आम्हाला देता काय, यापेक्षा आमचे म्हणणे काय आहे, हे ऐकून घेण्याची फुरसत या पथकाला नव्हती; म्हणजेच या पथकाने शेतकर्‍यांची थट्टा केली असल्याचा सूर शेतकर्‍यांमध्ये उमटला. परिचर्चेत अकोला जिल्ह्यातील प्रग तीशिल शेतकरी दादाराव देशमुख, जयप्रकाश मुरमकार, हेमंत देशमुख, कुवरसिंग मोहने, प्रशांत बंड आदी शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.