शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज बियाण्यांपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST

पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल आहे. परंतु महाबीजचे बियाणे मिळत नसल्याने ...

पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल आहे. परंतु महाबीजचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

शेतकऱ्यांना महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा येत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी बियाण्यांसाठी वणवण फिरत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. परिणामी शेतकरी तूर, मूग, उडीद आदी पिकांकडे वळले आहेत. मागील वर्षी सततच्या पावसाने सोयाबीन पीक खराब झाले होते. अनेकांच्या घरात सोयाबीन बीज प्रक्रिया करायलासुद्धा बीजवाई उपलब्ध नाही. परिणामी अनेक महाबीजचे सोयाबीन बियाणे मिळेल या आशेवर शेतकरी अवलंबून होते. दोन-तीन दिवस पाऊस पडूनसुद्धा पेरणीसाठी बियाणे मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.