शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कर्जाला कंटाळून आस्टूल येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 17:30 IST

खानापूर (अकोला): दुष्काळी स्थिती, नापीकी आणि कर्जाच्या डोंगराला कंटाळून आस्टूल येथील ६५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली.

खानापूर (अकोला): दुष्काळी स्थिती, नापीकी आणि कर्जाच्या डोंगराला कंटाळून आस्टूल येथील ६५ वर्षीय शेतकºयाने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना २१ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. गिरधर चंद्रभान जामकर असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.आस्टूल येथील गिरधर जामकर यांच्याकडे तीन एक कोरडवाहू शेती आहे. सदर शेतीवर त्यांनी बँकेचे कर्ज घेतले होते. त्यांना गेल्या काही वर्षांपासून अल्प उत्पन्न होत आहे. त्यातच यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी स्वत:च्या शेतात २० जुलै रोजी गळफास घेउन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पातूरचे एएसआय दिनकर गुडदे, हेकॉ संतोष शेखरकार, पोकॉ राजेश वाकोडे यांनी घटनास्थळावर भेट देउन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालय अकेला येथे पाठविला. जामकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड व आप्त परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAkolaअकोला