शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

शेतमालाचे वेळेवर मिळत नाहीत दाम; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:17 IST

अकोला: बाजारात शेतमाल विकल्यानंतर पंधरा दिवसांनंतर शेतमालाचे पैसे मिळतात. दुष्काळी परिस्थितीत शेतमालाचे योग्य आणि वेळेवर दाम मिळत नसल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अकोला: बाजारात शेतमाल विकल्यानंतर पंधरा दिवसांनंतर शेतमालाचे पैसे मिळतात. दुष्काळी परिस्थितीत शेतमालाचे योग्य आणि वेळेवर दाम मिळत नसल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. घरात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही, तसेच बाजारात शेतमाल विकल्यानंतर अडत्यांकडून पंधरा दिवसांनंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे देण्यात येतात. विकलेल्या शेतमालाचे वेळेवर दाम मिळत नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतमालाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासह मुला-मुलींचे लग्न, शिक्षण, शेतीची कामे इत्यादी प्रकारच्या शेतकºयांच्या व्यवहारावर परिणाम होत आहे.शेतकºयांच्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही, गरज भागविण्यासाठी बाजारात शेतमाल विकल्यानंतर पंधरा दिवसांनी अडत्यांकडून शेतकºयांना शेतमालाचे पैसे दिले जातात. शेतमालाचे वेळेवर दाम मिळत नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.-मनोज तायडे,शेतकरी जागर मंच.बाजारात असे आहेत शेतमालाचे दर!सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल ३६०० ते ४००० रुपये, तूर प्रतिक्विंटल ४६०० ते ५००० रुपये, कापूस प्रतिक्विंटल ५२०० ते ५५०० रुपये, सोयाबीन प्रतिक्विंटल ३४०० ते ३६०० रुपये, मूग प्रतिक्विंटल ४५०० ते ५००० रुपये, उडीद प्रतिक्विंटल ३६०० ते ४००० रुपये असे शेतमालाचे दर आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी