शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

महाआवास अभियानास मुदतवाढ; घरकुलांची कामे लागणार मार्गी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 11:01 IST

Extension To Mahavas Abhiyan प्रलंबित घरकुलांची कामे मार्च अखेरपर्यंत मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून भर दिला जात आहे.

अकोला: महाआवास अभियानास शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रलंबित घरकुलांची कामे मार्च अखेरपर्यंत मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून भर दिला जात आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) रखडलेली घरकुलांची कामे मार्गी लावण्यासाठी शासनामार्फत राज्यात महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने महाआवास अभियानास येत्या मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याअनुषंगाने मुदतवाढीच्या कालावधीत जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रखडलेली घरकुलांची कामे मार्गी लावण्याच्या कामावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून भर देण्यात आला आहे. त्यामध्ये घरकुलांचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करणे, घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम उपलब्ध करुन देणे, घरकुलांची अपूर्ण कामे पूर्ण करणे आणि घरकूल बांधकामाचे अनुदान शंभर टक्के वितरीत करणे इत्यादी प्रकारची कामे प्राधान्याने जिल्हा परिषद प्रशासनामार्फत मार्च अखेरपर्यंत करण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरज गोहाड यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना