शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
2
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
3
आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
4
भारतीय तांदळावर दुप्पट टॅरिफ लावण्याचे संकेत; अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ट्रम्प संतापले
5
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
6
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
7
रोजगार नव्हता… आमची लेकरं गोव्याला गेली, आता त्यांचा मृतदेहच परत येतोय; आसाममधील तीन तरुणांचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
8
क्लबमालक लुथरा बंधू थायलंडला पळाले, पोलिसांचा इंटरपोलशी संपर्क; न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी, संशयिताला अटक
9
सारे काही ‘बंगाल’साठी, प्रियांका गांधींचा पलटवार; सरकारला वर्तमान, भविष्यबाबत नाही तर भूतकाळात रस
10
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
12
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
13
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
14
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
15
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
16
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
17
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
18
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
19
विश्वस्त संस्थांतील विश्वस्त व्यवस्थांचे नियमन करणार, विधेयक सादर, चांगल्या कारभारासाठी तरतूद
20
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

दर महिन्यात आमच्यातील दोघांचा जातो जीव; ७ महिन्यांत १४ वाघ दगावले

By atul.jaiswal | Updated: July 29, 2024 09:59 IST

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन विशेष 

अतुल जयस्वाल, लोकमत न्यूज नेटवर्क, अकोला : राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असले, तरी चालू वर्षात जुलै महिन्यापर्यंत राज्यातील १४ वाघांचा मृत्यू विविध कारणांनी झाल्याची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)च्या संकेतस्थळावर आहे. यावरून राज्यात महिन्याला सरासरी दोन वाघांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

संवर्धनाचे प्रयत्न 

भारतीय वन्यजीव कायद्याच्या अनुसूचीमध्ये समावेश असलेल्या वाघाला संरक्षण लाभले असून, वाघाच्या संवर्धनासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. यानंतरही शिकार, नैसर्गिक मृत्यू, अपघात, आपसातील झुंजी आदी कारणांमुळे दरवर्षी वाघांचे मृत्यू होतात. देशभरात विविध कारणांमुळे होणाऱ्या वाघांच्या मृत्यूची नोंद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ठेवते.  

वाघांसाठी अभयारण्ये सुरक्षित

तीन वाघांचा मृत्यू (पेेंच- १, ताडोबा- २) अभयारण्याच्या हद्दीत झाला, तर उर्वरित ११ वाघ अभयारण्याबाहेर मृत्युमुखी पडल्याची नोंद ‘एनटीसीए’च्या संकेतस्थळावर आहे. 

जानेवारीत सर्वाधिक  मृत्यू

१४ वाघांपैकी पाच वाघ एकट्या जानेवारी महिन्यात दगावले. फेब्रुवारी महिन्यात दोन, मार्चमध्ये तीन, एप्रिलमध्ये एक, तर मे मध्ये तीन वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघ