शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

६५ गावांमध्ये होणार आपत्ती निवारण समित्या गठित

By admin | Updated: May 11, 2015 02:31 IST

अकोला जिल्ह्यात ६५ पूरप्रवण गावे.

अकोला: जिल्ह्यातील पूरप्रवण ६५ गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, गाव पातळीवर ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्या गठित करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात अतवृष्टी व पुरामुळे बाधित होणारी जिल्ह्यात ६५ गावे आहेत. त्यामध्ये अकोला १२, बाश्रीटाकळी ८, आकोट ९, तेल्हारा ८, बाळापूर ८, पातूर १0 व मूर्तिजापूर तालुक्यातील १0 गावांचा समावेश आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यास गावातील घरांचे नुकसान होते. या पृष्ठभूमीवर पुरामुळे बाधित होणार्‍या या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची तयारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित पूरप्रवण ६५ गावांमध्ये ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्या गठित करून, समित्यांमार्फत करावयाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकरी अरुण शिंदे यांनी जिल्हय़ातील सातही तहसीलदारांना दिले आहेत.