शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

पर्यावरणाचा ऱ्हास मनुष्यास हानिकारक -  उपवन संरक्षक एस.बी.वळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:30 IST

अकोला : निसगार्चा समतोल राखने काळाची गरज आहे.निसगार्चा समतोल राखण्याकरीता पशुपक्षी,वन्य प्राणी,व वृक्ष संवंर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे उपवन संरक्षक एस.बी.वळवी यांनी केले.

अकोला : निसगार्चा समतोल राखने काळाची गरज आहे.निसगार्चा समतोल राखण्याकरीता पशुपक्षी,वन्य प्राणी,व वृक्षसंवंर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे उपवन संरक्षक एस.बी.वळवी यांनी केले. शिवतेज प्रतिष्ठान अकोलाचे वतीने आयोजित पक्षांकरीता पाणी पात्रांचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. शिवतेज प्रतिष्ठानच्यावतीने नेहरू पार्क मधिल योग वर्गात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आलाअध्यक्षपदी योग गुरू मनोहरराव इंगळे होते. त्यांनी शरीरातील इंद्रीयांना आपण जशा सवयी लाऊ त्या सवयीवर जीवन रथ चालतो. त्यावर शरीरातील पंचमहाभूते काम करतात. तसेच निसगार्तील पंचमहाभूतांचे संरक्षण करण्यासाठी निसर्गाचा समतोल राखणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे माणसाने माणसासोबत व प्राणीमात्रांसोबत माणूसकीने वागणे हाच खरा धर्म आहे असेही ते बोलले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जसवंतसिंग मल्ली,घन:श्याम गांधी, रेवलनाथ जाधव शिवतेज इंगळे,अनुराधा इंगळे,वंदना तायडे,इंदूताई देशमुख,मोनिका बालचंदानी यांनी परिश्रम घेतलेत.कार्यक्रमाला आप्पासाहेब देशमुख, बि.एस.देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. पाहूण्यांचा परिचय माजी वन अधिकारी बी.यू.इंगळे यांनी करून दिला. प्रास्ताविक वामनराव चौधरी यांनी तर कार्यक्रमाचे संचालन स्मिता दुबे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब काळेयांनी मानले 

 

टॅग्स :Akolaअकोलाforest departmentवनविभाग