शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पर्यावरणाचा ऱ्हास मनुष्यास हानिकारक -  उपवन संरक्षक एस.बी.वळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:30 IST

अकोला : निसगार्चा समतोल राखने काळाची गरज आहे.निसगार्चा समतोल राखण्याकरीता पशुपक्षी,वन्य प्राणी,व वृक्ष संवंर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे उपवन संरक्षक एस.बी.वळवी यांनी केले.

अकोला : निसगार्चा समतोल राखने काळाची गरज आहे.निसगार्चा समतोल राखण्याकरीता पशुपक्षी,वन्य प्राणी,व वृक्षसंवंर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे उपवन संरक्षक एस.बी.वळवी यांनी केले. शिवतेज प्रतिष्ठान अकोलाचे वतीने आयोजित पक्षांकरीता पाणी पात्रांचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. शिवतेज प्रतिष्ठानच्यावतीने नेहरू पार्क मधिल योग वर्गात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आलाअध्यक्षपदी योग गुरू मनोहरराव इंगळे होते. त्यांनी शरीरातील इंद्रीयांना आपण जशा सवयी लाऊ त्या सवयीवर जीवन रथ चालतो. त्यावर शरीरातील पंचमहाभूते काम करतात. तसेच निसगार्तील पंचमहाभूतांचे संरक्षण करण्यासाठी निसर्गाचा समतोल राखणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे माणसाने माणसासोबत व प्राणीमात्रांसोबत माणूसकीने वागणे हाच खरा धर्म आहे असेही ते बोलले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जसवंतसिंग मल्ली,घन:श्याम गांधी, रेवलनाथ जाधव शिवतेज इंगळे,अनुराधा इंगळे,वंदना तायडे,इंदूताई देशमुख,मोनिका बालचंदानी यांनी परिश्रम घेतलेत.कार्यक्रमाला आप्पासाहेब देशमुख, बि.एस.देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. पाहूण्यांचा परिचय माजी वन अधिकारी बी.यू.इंगळे यांनी करून दिला. प्रास्ताविक वामनराव चौधरी यांनी तर कार्यक्रमाचे संचालन स्मिता दुबे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब काळेयांनी मानले 

 

टॅग्स :Akolaअकोलाforest departmentवनविभाग