शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अकाेल्यातील सात बाजार समित्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी 

By राजेश शेगोकार | Updated: March 23, 2023 12:49 IST

२८ एप्रिलला मतदान : २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज

राजेश शेगाेकार, अकोला: जिल्ह्यातील सातही कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक .२८ एप्रिल रोजी होणार असल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. बाजार समित्या ताब्यात ठेवण्यासाठी सहकार नेत्यांचा कस लागणार असून, यामध्ये यशस्वी कोणाला करायचे ? याचा फैसला मतदारांच्या हाती आहे.

सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी या सातही बाजार समित्यांचा कार्यकाळ संपल्याने सध्या तेथे प्रशासकराज आहे.

बाजार समिती निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य तसेच ग्रामपंचायतचे सदस्य मतदानाचा हक्क बजावतात. दरम्यान, मध्यंतरी १० गुंठ्यांपेक्षा अधिक शेती नावावर असणाऱ्या शेतकऱ्यालादेखील मतदानाचा हक्क बहाल करण्याच्या हालचाली वाढल्या होत्या; परंतु बदल लागू झाला नसल्याने पूर्वीचेच मतदार राहणार आहेत केवळ त्यांना उमेदवारी सादर करता येणार आहे.

जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांची मतदार यादी अंतिम झाल्याने २८ एप्रिल रोजी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय हालचाली वाढल्याने निवडणुका चुरशीच्या होण्याचे संकेत मिळत आहेत. विशेषत : अकोट, तेल्हारा व अकोला येथील बाजार समितीच्या निवडणुका अटीतटीच्या होण्याचा अंदाज सहकार क्षेत्रातून वर्तविला जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Electionनिवडणूक