शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

पदवीपर्यंतचे शिक्षण साक्षरतेचा मापदंड हवा!

By संतोष येलकर | Updated: April 17, 2023 17:53 IST

आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांचे मत

संतोष येलकर, अकोला: ग्रामीण भागात आजही पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ४.०८ टक्के असून, ही समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने पदवीपर्यंतचे शिक्षण हा साक्षरतेचा मापदंड मानावा , असे मत नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांनी १५ एप्रिल रोजी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता, ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट देवून, संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले. देशात शिक्षणक्रांती झाली पाहीजे. त्यामध्ये शासनाने पदवीपर्यंतचे शिक्षण साक्षरतेचे प्रमाण मानावे , यादृष्टीने आंबेडकरवादी मिशनच्यावतीने विशेष अभियान राबविण्यात येत असून, जनजागृती केली जात आहे. या अभियानात राज्यातील प्रत्येक जिल्हयात शिक्षण परिषद घेवून शिक्षणाचे ‘आॅडीट’ केले जाइल, अशी माहती दिपक कदम यांनी दिली. तळागाळातील विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जावून सामाजिक बांधिलकीतून काम करावे, या हेतूने आंबेडकरवादी मिशनचे काम सुरु आहे. त्यामध्ये मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १८२ आयएएस, आयपीएस अधिकारी आणि २०० पेक्षा अधिक पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय) दर्जाचे अधिकारी तयार झाले असून, प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम मिशनच्या माध्यमातून सुरु असल्याचे कदम यांनी सांगीतले.

अधिकाऱ्यांनी मानवी चेहऱ्याने काम केल्यास समस्या निकाली निघतील!

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मानवी चेहऱ्याचे होवून काम केल्यास समाजाच्या बहुतांश समस्या निकाली निघतील, या जाणिवेतून आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम सुरु आहे, असे दिपक कदम म्हणाले.

३०० विद्यार्थ्यांकडून स्पर्धा, परिक्षेची तयारी सुरु!

नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनमध्ये गोरगरिब, सर्वसामान्य कुटुंबातील ३०० पदवीधर विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित विद्यार्थ्यांकडून यूपीएससी, एमपीएससी, बॅंकींग आदी स्पर्धा परिक्षेची तयारी केली जात आहे. तसेच दरवर्षी किमान १०० गरिब व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेवून, कोणतेही शुल्क न घेता,त्यांना स्पर्धा परिक्षेसाठी तयार करण्याचे काम आंबेडकरवादी मिशनकडून करण्यात येत आहे, असेही दिपक कदम यांनी सांगीतले.

टॅग्स :Akolaअकोला