शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोयाबीनच्या आवकअभावी ५ ते ८ रुपयांनी वधारले खाद्यतेलाचे भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:55 IST

आगामी आठ दिवसांत आणखी तीन रुपयांची भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे.

- संजय खांडेकरअकोला : गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन आणि इतर तेलबिया वाणाची आवक कमी असल्याने पंधरा दिवसांत तब्बल ५ ते ८ रुपयांनी खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. भाववाढीचा हा आलेख कायम राहणार असून, आगामी आठ दिवसांत आणखी तीन रुपयांची भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे. उशिराने आलेल्या अतिवृष्टीचा फटका आता सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे.दरवर्षी भारतीयांना जेवढे खाद्यतेल लागते, त्यातील ७० टक्के खाद्यतेल आयात होते. देशात केवळ ३० टक्के खाद्यतेल निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या तेलात सोयाबीन आणि पामचा समावेश आहे. देशात सोयाबीनचा पेरा जास्त असला तरी सोयाबीनवर प्रक्रिया करून खाद्यतेल काढणारे उद्योग कमी आहेत. त्यातही यंदा उशिरा अन् अतिशय पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे. काही प्रमाणात सोयाबीन आले; मात्र त्यात दर्जा राहिलेला नाही. त्यामुळे ४,००० रुपये प्रतिक्विंटलच्या पलीकडे सोयाबीनला भाव नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती, एनसीडीईएक्स आणि खासगी व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची आवक सुरूच असली तरी गतवर्षीच्या तुलनेत ही आवक अत्यल्प आहे. सोयाबीनच्या आवकअभावी आता खाद्यतेलाचे भाव वधारत आहेत. असे झाले भाव...खाद्यतेलाच्या दराचा आलेख सातत्याने उंचावर सरकत जात आहे. पाम तेलामध्ये प्रतिकिलो मागे सात रुपये, वनस्पती तेलामध्ये प्रतिकिलो मागे सहा रुपये आणि सोयाबीन तेलामध्ये प्रतिकिलो मागे आठ रुपये वाढले आहेत. येत्या आठ दिवसांत आणखी तीन रुपयांनी ही भाववाढ होण्याची शक्यता आहे. सरकारच्या धोरणाकडे लक्षखाद्यतेलाची आयात करण्याऐवजी यंदा तेलबियांची आयात करण्याचे सरकारचे धोरण ठरत आहे. देशातील जवळपास ४०० उद्योजकांना तेल निर्मितीसोबतच अनेकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. असे जर झाले तर खाद्यतेलाचे भाव आटोक्यात राहण्याची शक्यता आहे.

 सोयाबीन उत्पादनाचा फटका यंदा सर्वांनाच जाणवणार आहे. विदेशात सोयाबीन आणि डीओसीचे भाव आटोक्यात असल्याने तरी भाव ठीक आहे. जर विदेशात सोयाबीनचे भाव वधारले, तर यापेक्षा जास्त दराने खाद्यतेल विकत घेण्याची वेळ येऊ शकते.-वसंत बाछुका, उद्योजक, अकोला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीMarketबाजार