शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ई-नाम योजनेमुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:51 IST

बेरोजगारी वाढ होण्याची शक्यता असल्याचा धोका खामगाव येथे पार पडलेल्या शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या संयुक्त चर्चासत्रात निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नुकतीच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून ई - नाम या व्यवहार पद्धतीचा वापर करण्याचे ठरविले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढ होण्याची शक्यता असल्याचा धोका खामगाव येथे पार पडलेल्या शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या संयुक्त चर्चासत्रात निघाला. हे चर्चासत्र येथील बाजार समितीत पार पडले.शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपरिक पद्धती बंद करून संगणिकृत आणि आॅनलाईन लिलावाद्वारे व्यवहार केले तर त्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचे व्यवहार पारदर्शक राहतील का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी उपस्थित केले. शेतकºयांच्या फायद्याची योजना असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. ई - नाम योजना लागू करायची असेल तर ती स्वतंत्र सुरू करावी त्या करीत बाजार समिती बरखास्त कशाला. हे तर असे झाले की, घरात खटमल झाले म्हणजे घरच जाळून टाकण्याचा प्रकार झाला असा आरोपही फाटे यांनी केला.व्यापारी संघटनेच्या वतीने विवेक मोहत यांनी सदर ई - नाम व्यापारामध्ये व्यापार करण्याचे प्रशिक्षण शेतकरी व व्यापारी वगार्ला देने गरजेचे असून ती योजना शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या करिता फायद्याची की तोट्याची ह्याबाबत पूर्ण माहिती जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत कुठलाच अंदाज कोणीही काढू शकत नाही. शेतमालामध्ये जो पर्यंत ग्रेडिंग होत नाही किंवा नमुना हातात घेऊन डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत शेतकºयांना योग्य भाव देता येत नाही. त्यामुळे आॅनलाईन खरेदीमध्ये फसगत होण्याचा धोका अधिक आहे, अशी शंकाही अनेकांनी उपस्थित केली.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती