शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ई-नाम योजनेमुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:51 IST

बेरोजगारी वाढ होण्याची शक्यता असल्याचा धोका खामगाव येथे पार पडलेल्या शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या संयुक्त चर्चासत्रात निघाला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नुकतीच भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून ई - नाम या व्यवहार पद्धतीचा वापर करण्याचे ठरविले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढ होण्याची शक्यता असल्याचा धोका खामगाव येथे पार पडलेल्या शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या संयुक्त चर्चासत्रात निघाला. हे चर्चासत्र येथील बाजार समितीत पार पडले.शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपरिक पद्धती बंद करून संगणिकृत आणि आॅनलाईन लिलावाद्वारे व्यवहार केले तर त्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचे व्यवहार पारदर्शक राहतील का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी उपस्थित केले. शेतकºयांच्या फायद्याची योजना असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करतो. ई - नाम योजना लागू करायची असेल तर ती स्वतंत्र सुरू करावी त्या करीत बाजार समिती बरखास्त कशाला. हे तर असे झाले की, घरात खटमल झाले म्हणजे घरच जाळून टाकण्याचा प्रकार झाला असा आरोपही फाटे यांनी केला.व्यापारी संघटनेच्या वतीने विवेक मोहत यांनी सदर ई - नाम व्यापारामध्ये व्यापार करण्याचे प्रशिक्षण शेतकरी व व्यापारी वगार्ला देने गरजेचे असून ती योजना शेतकरी, व्यापारी व हमाल यांच्या करिता फायद्याची की तोट्याची ह्याबाबत पूर्ण माहिती जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत कुठलाच अंदाज कोणीही काढू शकत नाही. शेतमालामध्ये जो पर्यंत ग्रेडिंग होत नाही किंवा नमुना हातात घेऊन डोळ्याने पाहत नाही तोपर्यंत शेतकºयांना योग्य भाव देता येत नाही. त्यामुळे आॅनलाईन खरेदीमध्ये फसगत होण्याचा धोका अधिक आहे, अशी शंकाही अनेकांनी उपस्थित केली.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती