शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

अकोला जिल्ह्यात ५६ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी

By atul.jaiswal | Updated: September 13, 2022 18:39 IST

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींनी १६ ऑगस्टअखेर ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अकोला : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींनी १६ ऑगस्टअखेर ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कालावधीत २,१२,६५२ शेतकरी लाभार्थीपैकी फक्त १,५६,२८१ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या लाभार्थींना १२व्या हप्त्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.  मात्र अद्यापही ७७,२७७ लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे १६ सप्टेंबरनंतर या योजनेचा लाभ विसरा, अशी सध्याची स्थिती आहे. दरम्यान, प्रशासनाकडून ई-केवासयी करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये जिल्ह्यात २,१२,६५२ लाभार्थींनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. यापैकी अद्याप ७७,२७७ लाभार्थींची ई-केवायसी बाकी असल्याने आगामी हप्ता जमा करण्यासाठी त्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर शुक्रवार दि. 16 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड नोंदणी करुन ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. 

टॅग्स :Akolaअकोला