शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

विश्रांतीनंतर रिमझिम पावसाला सुरूवात, पिकांना नवसंजिवनी, शेतकऱ्यांना दिलासा

By रवी दामोदर | Updated: August 18, 2023 18:06 IST

हवामान विभागाचा जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’, यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने पेरण्यांना उशिर झाला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांना जूलै महिन्यात सुरूवात झाली.

अकोला : जूलै महिन्याच्या शेवटच्या आवठड्यात जोरदार बरसल्यानंतर पावसाने दडी दिली होती. त्यामुळे बहरलेले पिके सुकण्याच्या मार्गावर होते. तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शुक्रवार दि. १८ ऑगस्ट रोजी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजिवनी मिळाली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  उसंतीनंतर आता पुन्हा तीन दिवस पावसाची रिपरिप राहणार असून, दि.२१ ऑगस्टपर्यंत प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. 

यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने पेरण्यांना उशिर झाला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांना जूलै महिन्यात सुरूवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, यामध्ये मूग व उडदाचे पीक मात्र बाद झाले. पहिल्या टप्प्यातील सोयाबीन आता फुलोऱ्यावर आलेले आहे. या दरम्यान पावसाची आवश्यकता असते. परंतू पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील काही भागातील पिकांची वाढ खुंटली होती, तर अनेक भागात पिके सुकण्याच्या मार्गावर होते. पिकांच्या संरक्षणासाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचन सुरू केले होते. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात रिमझिम पावसाने सुरूवात करताच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा जिल्ह्यात सोयाबीनची सार्वाधिक पेरणी आटोपली असून, काही भागात पिके फुल अवस्थेत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस