शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

विश्रांतीनंतर रिमझिम पावसाला सुरूवात, पिकांना नवसंजिवनी, शेतकऱ्यांना दिलासा

By रवी दामोदर | Updated: August 18, 2023 18:06 IST

हवामान विभागाचा जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’, यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने पेरण्यांना उशिर झाला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांना जूलै महिन्यात सुरूवात झाली.

अकोला : जूलै महिन्याच्या शेवटच्या आवठड्यात जोरदार बरसल्यानंतर पावसाने दडी दिली होती. त्यामुळे बहरलेले पिके सुकण्याच्या मार्गावर होते. तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शुक्रवार दि. १८ ऑगस्ट रोजी रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजिवनी मिळाली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  उसंतीनंतर आता पुन्हा तीन दिवस पावसाची रिपरिप राहणार असून, दि.२१ ऑगस्टपर्यंत प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. 

यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने पेरण्यांना उशिर झाला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांना जूलै महिन्यात सुरूवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, यामध्ये मूग व उडदाचे पीक मात्र बाद झाले. पहिल्या टप्प्यातील सोयाबीन आता फुलोऱ्यावर आलेले आहे. या दरम्यान पावसाची आवश्यकता असते. परंतू पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील काही भागातील पिकांची वाढ खुंटली होती, तर अनेक भागात पिके सुकण्याच्या मार्गावर होते. पिकांच्या संरक्षणासाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचन सुरू केले होते. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात रिमझिम पावसाने सुरूवात करताच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा जिल्ह्यात सोयाबीनची सार्वाधिक पेरणी आटोपली असून, काही भागात पिके फुल अवस्थेत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस