शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
2
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
3
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
4
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
5
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
6
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
7
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
8
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
9
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
10
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
11
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
12
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
13
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
14
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
15
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
16
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
17
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
18
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
19
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
20
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

भीक नकाे, हक्काचा भाव द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST

अकाेला : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी हाेत आहेत, त्यामुळे आम्हाला भीक नकाे हक्काचा भाव ...

अकाेला : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी हाेत आहेत, त्यामुळे आम्हाला भीक नकाे हक्काचा भाव हवा,

सर्वच पिकांना खर्चाच्या आधारे मूल्य मिळावे, याप्रमुख मागणीसाठी भारतीय किसान संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन करण्यात आले.

भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर धाेत्रे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदाेलनामध्ये जिल्हा मंत्री, गजानन डाहाके, प्रांत सदस्य पांडुरंगजी गायकी, शहराध्यक्ष राजू वानखडे, उज्ज्वल ठाकरे, डाॅ. सुभाष देशपांडे, सुभाष राऊत, रामेश्वर खाडे, राहुल महानकर, समाधान गायकवाड यांचेसह शेतकरी सहभागी झाले हाेते. बेभरवशाच्या पावसामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला असून उत्पन्न मात्र कमी हाेत आहे. त्यातही शेतमालाच्या भावाबाबत सातत्याने सरकारचे धाेरण बदलते असल्याने शेतकऱ्यांचे मरण हाेत आहे, असा आराेप करून किसान संघाने हक्काचा भाव द्या, अशी मागणी केली आहे.