शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पोटाची खळगी भरत नाही; थांबून तरी काय करणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:33 IST

रस्त्यात जेवण मिळो वा ना मिळो; परंतु घरी जाण्याची ओढ असल्याने या युवकांनी हा प्रवास सुरू केल्याचे सांगितले.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचे संकट गडद होत असतानाच जालना येथील स्टील इंडस्ट्रीजमध्ये रोजंदारीने कामावर असलेल्या उत्तर प्रदेशातील तब्बल २४ मजुरांनी राष्ट्रीय महामार्गावरून पायी प्रवास सुरू केला आहे. त्यांच्याच सोबत असलेल्या आणखी १६ मजुरांचा जथा त्यांच्या पुढे गेला असून, ते नागपूरपर्यंत पोहोचले, तर २४ मजुरांचा हा गट शुक्रवारी अकोल्यातून नागपूरकडे हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करीत होते. पोटाची खळगी भरत नाही, आता थांबून काय करणार रस्त्यात जेवण मिळो वा ना मिळो; परंतु घरी जाण्याची ओढ असल्याने या युवकांनी हा प्रवास सुरू केल्याचे सांगितले.जालना येथील स्टील उद्योग देशात प्रसिद्ध आहे. येथे उत्तर प्रदेशातील चंदोली जिल्ह्यातील ६० च्या वर मजूर कामाला होते; मात्र कोरोनाचे संकट सुरू होताच लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे जालना येथील स्टील उद्योगही बंद पडला. मजुरांचे दोन वेळ जेवणाचे वांधे झाले. त्यामुळे या मजुरांनी महाराष्ट्र सोडून त्यांच्या उत्तर प्रदेशातील गावी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले; मात्र ज्यांच्याकडे कामाला होते, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने या युवकांनी गत आठवड्यात उत्तर प्रदेशात जाण्यासाठी पायीच प्रवास सुरू केला. जालना येथून अकोला आल्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन राष्ट्रीय महामार्गाने ते नागपूर मार्गे पुढे उत्तर प्रदेशात जाण्यासाठी त्यांनी हा हजारो किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला.महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकने जाण्याचाही त्यांनी प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या भीतीने एकही वाहन त्यांना मिळत नसल्याची खंतही यावेळी मजुरांनी व्यक्त केली.उद्योजकांनी सोडले वाºयावर!जालन्यातील ज्या स्टील इंडस्ट्रीजमध्ये हे मजूर कामाला होते, त्याच उद्योजकाने यांना उत्तर प्रदेशात सोडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, अशी अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली; मात्र उद्योजकाने पगारही बंद करून एमआयडीसी सोडण्याचे सांगितले.त्यामुळे हजारो किलोमीटरचा हा पायी प्रवास करावा लागत असल्याचेही त्यांनी यावेळी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगार