शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

अकाेला : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घाेंगावत असतानाच शहरात तापाची साथ आली आहे. ताप, सर्दी, खाेकला, असे आजार उद्भवले ...

अकाेला : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घाेंगावत असतानाच शहरात तापाची साथ आली आहे. ताप, सर्दी, खाेकला, असे आजार उद्भवले आहेत. पावसाळ्यात होणारे सर्वाधिक आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य टिकवून ठेवायचे असेल, तर पाणी पिताना काळजी घेतलेलीच बरी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

उलटी, टायफाॅइड

कॉलरा, गॅस्ट्रोव्हायरल

इन्फेक्शन, कावीळ

लक्षणे

१) उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे ही कावीळची लक्षणे आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना आजाराची लक्षणे कायम राहतात.

२) गॅस्ट्रो या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी पिल्यानंतर चार ते पाच तासांत ही लक्षणे दिसू लागतात.

३) टायफाॅइड दूषित पाण्यामुळे होतो. रुग्णाला ताप येतो. पोटात दुखते, उपचार न घेतल्यास जंतू रक्तात मिसळतात.

...अशा प्रकारे घ्यावी काळजी

पाण्याची भांडी दररोज स्वच्छ धुऊन त्यात पाणी भरावे.

पिण्याचे पाणी हे नेहमी गाळून व उकळून प्यावे.

पाण्यामध्ये मेडिक्लोरचे काही थेंब टाकावेत.

बाहेरील पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

नागरिकांनी पावसाळ्यात एवढी खबरदारी घेतल्यास अनेक आजार दूर राहू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अकाेलेकरांना प्रतिव्यक्ती १०० लिटर पाणी

अकाेला शहरातील ५ लाख लोकसंख्येला दररोज पाणीपुरवठ्याच्या मानकानुसार प्रतिव्यक्तीला दररोज १०० लिटर पाणी महापालिका देते. शहराला महान प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो.