शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

दुधाळ जनावरांचे वाटप अडकले आचारसंहितेत !

By admin | Updated: September 19, 2014 02:06 IST

सहा टक्के जनावरे वाटपाचे उद्दिष्ट होते; मात्र आचारसंहिता लागल्याने वाटपाचा कार्यक्रम लांबला. आहे.

अकोला : राज्यातील शेतकर्‍यांना दुधाळ जनावरे वाटप करण्याची योजना शासनाने सुरू केली. या योजनेंतर्गत यावर्षी सहा टक्के जनावरे वाटपाचे उद्दिष्ट होते; मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने जनावरे वाटपाचा कार्यक्रम लांबला आहे.शेतकरी आत्महत्या सत्रानंतर विदर्भातील सहा जिल्ह्यात दुधाळ जनावरे वाटपापासून ते कालवड,चारा वाटप ,गावनिहाय पशूतंत्रज्ञ योजना आदी उपाययोजना राबविण्यात आल्या. यातील काही योजना र खडल्या तर काही योजनांची अंमलबजावणी झाली आहे. यावर्षी सहा टक्के दुधाळ जनावरे वाटपाचं उदिष्ट होते. त्यासाठी पशूसंवर्धन विभागास अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून, तसेच प्रत्येक तालुक्यातून अर्ज प्राप्त झाले आहेत. पंरतु प्रत्येक जिल्हयातून ५0 ते ६0 लाभार्थ्यांचीच निवड या योजनेसाठी केली जाणार आहे. त्यामुळे गरजू लोकांना जनावरांचे वाटप व्हावे, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. अशातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे दुधाळ जनावरे वाट पाचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.दरम्यान, अलिकडे देशी जनावरांच्या संख्येत घट झाली असून, दुधाचे उत्पादन घटले आहे. यावर मा त करण्यासाठी राज्यातील गायी, म्हशींची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. गतवर्षी गायी, म्हशी अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यासाठी योजना राबिवण्यात आली. यामध्ये प्र त्येक गावातील दज्रेदार देशी गायी, म्हशींची निवड करू न चांगल्या दर्जाचे कृत्रिम रेतन करणे मह त्वाचे होते. यासाठी राज्यातील १४ प्रजातींच्या विविध गायी आणि म्हशींच्या अनुवांशिक विकासासाठी या व्यवस्थापनाचा आधार घेण्यात येत आहे. यासाठी गायींची निवडही झाली असली तरी, पुढील प्रक्रीयेला विलंब होत असल्याचे चित्र दिसत आहे. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.अशोक हजारे यांनी यंदा सहा टक्के दुधाळ जनावरे वाटपाचं उद्दिष्ट असून आचारसंहिता संपताच अर्जाची छानणी करू न जनावरांचे वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगीतले.