शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

मूर्तिजापूर बाजार समितीमार्फत पाच हजार मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:18 IST

गत वर्षापासून कोविड-१९ या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्ण संख्येत झालेली घट लक्षात घेऊन ...

गत वर्षापासून कोविड-१९ या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्ण संख्येत झालेली घट लक्षात घेऊन प्रशासनाने अनलॉक प्रक्रियेत काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र, पुन्हा फेब्रुवारी २०२१ पासून जिल्ह्यात कोरोना संसर्गामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. या आनुषंगाने रिलायन्स फाउंडेशन यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी, हमाल, व्यापारी, अडते, कर्मचारी तथा पदाधिकारी यांना पाच हजार मास्कचे वाटप कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुहास तिडके यांचे हस्ते केले. यावेळी त्यांनी सर्व व्यापारी, हमाल, अडते, कर्मचारी यांना कोविड चाचणी करण्याचे आवाहन करीत सर्वांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक विलास सवाने, पत्रकार बांधव दिलीप बापू देशमुख, प्रा.अविनाश बेलाडकर, संजयभाऊ उमक, गोपाल ठक, अजय प्रभे बाजार समितीचे सचिव रितेश मडगे, बाजार समिती निरीक्षक प्रशांत कडू, अमोल मोहोडसह आदी व्यापारी, हमाल, अडते शेतकरी बांधव उपस्थित होते. (फोटो)