शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

डिजिटल इंडियाच्या डिजिटल समस्या सुटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 12:04 IST

अकोला : केंद्र आणि राज्य शासनाने डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल सुरू केली; मात्र नव्याने तयार होत असलेल्या डिजिटल समस्या सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना अद्याप झालेली नाही.

ठळक मुद्देडिजिटल इंडियाचा नवा मनस्ताप नागरिक आणि यंत्रणेला सहन करावा लागत आहे. मजबूत तांत्रिक यंत्रणा उभारण्याची गरज जास्त आहे; मात्र दुर्दैवाने त्याकडे पाठ फिरविली जात आहे.तांत्रिक अज्ञानाचा गैरफायदा घेऊन येथे नागरिकांना लुटल्या जात आहे.

- संजय खांडेकर अकोला : केंद्र आणि राज्य शासनाने डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल सुरू केली; मात्र नव्याने तयार होत असलेल्या डिजिटल समस्या सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना अद्याप झालेली नाही. त्यामुळे डिजिटल इंडियाचा नवा मनस्ताप नागरिक आणि यंत्रणेला सहन करावा लागत आहे. डिजिटल इंडिया करण्याआधी त्या पद्धतीचे शिक्षण आणि मजबूत तांत्रिक यंत्रणा उभारण्याची गरज जास्त आहे; मात्र दुर्दैवाने त्याकडे पाठ फिरविली जात आहेनोटाबंदीपासून केंद्राने ई- कॉमर्सच्या व्यवहारांना चालना देण्यासाठी पॉस मशीन, इंटरनेट बँकींग, विविध अ‍ॅपद्वारे होणारे आर्थिक व्यवहारांना प्राधान्य दिले. काही व्यवहारात विशेष सवलतीदेखील जारी केल्यात. त्या पाठोपाठ आॅनलाइन जीएसटी, आॅनलाइन ई-वे बिलिंगची यंत्रणादेखील सुरू झाली. शासनाच्या ई-कॉमर्स धोरणामुळे वीज बिल, मोबाइल बिल, प्राप्तीकर भरणाची प्रक्रियादेखील आॅनलाइन सुरू झाली. सोबतच विविध अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया, परीक्षा आणि नोकर भरतीदेखील आॅनलाइन पद्धतीने होत आहे. वेळेची आणि पैशाची बचत करण्यासाठी सुरू झालेल्या या आॅनलाइन प्रणालीमुळे डिजिटल इंडियाची भाषा पंतप्रधानांपासून तर यंत्रणा चालविणाऱ्यांपर्यंत होत आहे; मात्र खरच आपण तेवढे सक्षम झालो का... याचा विचार केला असता, उत्तर देणे कठीण होत आहे. इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने पेट्रोल पंपांवरील पॉस मशीन अनेकदा बंद असतात. बाजारपेठेत पॉस मशीनवरून आर्थिक व्यवहार केल्यानंतर ग्राहकांना अतिरिक्त रक्कम मोजावी लागते. जर तसे नसेल तर एटीएममधून रक्कम काढून दुकानदारास द्यावी लागते. सर्व्हर डाऊन राहण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, त्यात लूट सुरू झाली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी नागरिक व्यक्तीश: सक्षम नसल्याने इंटरनेट कॅफे, सेतू, इतर सेवा केंद्रांवर गर्दी दिसते. तांत्रिक अज्ञानाचा गैरफायदा घेऊन येथे नागरिकांना लुटल्या जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाdigitalडिजिटल