शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कृषी विभागाचे कामकाज आता ‘ऑनलाईन’वर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:12 IST

राज्यातील कृषी विभागाचे कामकाज आता मोबाईल,आॅनलाईन केले जात आहे.

अकोला: कोरोना विषाणूचा दोन हात करण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज असून, दक्षता घेतली जात आहे.संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे.या स्थितीत महत्वाची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाच्या कामकाजावर परिणाम होवूू नये म्हणूून दक्षता घेतली जात आहे.राज्यातील कृषी विभागाचे कामकाज आता मोबाईल,आॅनलाईन केले जात आहे. कोरामुुळे बहुतांश कार्यालयात मणुष्यबळाची संख्या कमी करण्यात आली आहे.कार्यालये ओस पडलेली दिसतात.तथापि कृषी विभागाचे कामकाज सुरू आहे.बैठका, दौरे रद्द करण्यात आल्याने कृषी आयुक्त सुहास दिवसे हे दररोज राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा,व्हिडीओे कॉन्फ्रसिंग,व्हॉअसअ‍ॅपव्दारे घेत आहेत. विभागीय सहसंचालक, कृषी आयु्क्ततालयाचे संंचालक,यांच्यासोबत दररोज संंपर्क साधून सुचना दिल्या जात आहेत.मार्च माहिण्यात आर्थिक वर्ष संपत असल्याने कृषी विभागाच्या योजना व इतर सर्वच कामाची लगबग बघायला मिळते आता कार्यालयात तसे चित्र नसले तरी कृषी विभागाला प्राप्त निधी व त्याचे नियोजन केले जात आहे. मार्च महिना संपत आला असून, येत्या खरीप हंगामाचे नियोजही करायचे आहे.एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री खरीप नियोजनाची बैठक घेत असतात.तसेच खरीप पेरणीपूूर्व मेळावे,असे अनेक कार्यक्रम कृषी विभागासमोर आहेत.तथापि यावर्षी ही सर्र्व कामे करण्यास कृषी विभागाला पुरेसा मिळणार नसल्याचे एकूण चित्र आहे. सद्या कोरानाचा सामना करण्यासाठी सर्वजण लढा देत असल्याने या नियोजनासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयाची प्रतीक्षा करावी लागेल. 

कृषी विभागाचा आढावा वरिष्ठ स्तरावरू न घेतला जात असून, नियोजनाप्रमाणे जिल्हयातील कृषी अधिकाऱ्यांना आॅनलाईल,व्हॉटसअ‍ॅपव्दारे सुचना दिल्या जात आहेत. जिल्हा पातळीवर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे विभागीय,तालुका कृषी अधिकाºयांना सुचना देण्यात येत आहेत.खरीपाचे नियोजन सुचनेप्रमाणे केले जाणार आहे.- मोेहन वाघ,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती