शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कांदा बीजोत्पादन पेरणीलाही विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 13:45 IST

अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अकोेला: जिल्ह्यात कांदा उत्पादन वाढत आहे; परंतु अवकाळी पावसामुळे बीजोत्पानाचा कांदा पेरणीला विलंब झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात कांदा पिकाचे क्षेत्र वाढत आहे. त्याला शेतकरी गटदेखील कांदा लागवडीसाठी पुढे आले आहेत. शेतकरी गटांनी कांदा लागवड करू न भरघोस उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात कांदा हे भाजीपाला पीक दुर्मीळ होत चालले असताना, कृषी विभागाच्या पुढाकाराने पुन्हा कांदा बहरला असून, कांदा उत्पादनासाठी शेतकरी गट तयार झाले आहेत. कांदा बीजोत्पादनपासूनदेखील चांगले उत्पन्न मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्याकडेही वळला आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे लागवडीस एक महिना उशीर झाला आहे. अकोला तालुक्यातील शिवापूर, चिखलगाव, कापशी, माझोड आदी गावच्या शेतकऱ्यांनी बीजोत्पादनासाठी कांदा लागवड केली आहे.जिल्ह्यात कांदा उत्पादन वाफा पद्धतीने घेतले जाते. या पिकातून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटांनी अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणाºया या पिकावर लक्ष केंद्रित केले आहे. इतरही नावीन्यपूर्ण पिके घेण्याचा संकल्प शेतकरी गटांनी केला आहे. शेतकरी गटांना कांदा बीजोत्पादनासाठी मदत केली तसेच कृषी विभागाने काढलेल्या कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळीला प्रोत्साहन दिले आहे. या जिल्ह्यात कांदा चाळी निर्माण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुुळे कांदा उत्पादक शेतकºयांच्या आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, कांदा पिकाचे क्षेत्र पुन्हा वाढणार असल्याचा विश्वास शेतकºयांना आहे. कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकºयांनी कांदा चाळी तयार केल्या आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकºयांना मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी