शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

चाऱ्याअभावी शेळ््या-मेढ्यांचा मृत्यू; चारा छावण्या सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 14:53 IST

गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

अकोला: दुष्काळग्रस्त तेल्हारा तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध नाही. मृग नक्षत्रातही पाऊस न पडल्याने चारा उगवलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील करी रूपागड, भिली, चित्तलवाडी, धोंडाआखर या गावांमध्ये आतापर्यंत ५० पेक्षाही अधिक शेळ््या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. या गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सोबतच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांनाही समस्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त आहे. तसेच उत्तरेकडील भाग डोंगराळ आहे. या भागात मृग आटोपला तरीही पाऊस पडला नाही. त्यामुळे चाराही उगवलेला नाही. त्यातच या भागातील ग्रामस्थांकडे मोठ्या प्रमाणात जनावरे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेळ््या-मेंढ्या आहेत. या जनावरांना गावलगत चारा उपलब्ध नाही. तर काही भाग व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये दाखवून डोंगरात चराईबंदी आहे. या दुहेरी अडचणीत पशुपालक अडकले आहेत. ऐन पावसाळ््यात चारा उपलब्ध नसल्याने जनावरांचा त्याअभावी मृत्यू होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून चारपैकी कोणत्याही गावात चारा छावणी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी १८ जून रोजीच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली; मात्र अद्यापही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी पुन्हा जिल्हाधिकाºयाकडे धाव घेतली. जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह ग्रामस्थ बोदर करंडे, सोनाजी पिसाळ, सोनाजी महारनर, छोडू महारनर, चवळीराम करंडे, दशरथ करंडे, नाना पिसाळ, विठ्ठल मार्कंड, तानू मार्कंड, नाना चांडे, मरकू कुरडकर, चैत्रा फडगर, गुलाब भोदे उपस्थित होते.- जिल्हा परिषदेचा प्रस्तावच नाहीविशेष म्हणजे, या भागात तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीचा ठराव गेल्या सर्वसाधारण सभेत गोपाल कोल्हे यांनी मांडला होता. तो मंजूरही आहे. त्या ठरावानुसारचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने अद्यापही जिल्हाधिकारी, शासनाकडे पाठवला नाही. त्यामुळे ग्रामस्थांची ही समस्या ‘जैसे थे’ आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय