शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

चार जणांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना फाशीची शिक्षा

By सचिन राऊत | Updated: May 17, 2024 18:50 IST

आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र, द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पीत कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत.

अकोट /अकोला : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत मालपुरा येथे शेतीच्या वादावरून चार जणांची क्रुरपणे हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यामुळे अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी तीन आरोपींना १७ मे रोजी फाशीची शिक्षा सुनावली.

फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या आरोपींमध्ये हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५५), द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे (५०), श्याम उर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे (२४) सर्व रा. राहुल नगर अकोट यांचा समावेश आहे. यामध्ये भादंवि ३०२ सह कलम ३४ अंतर्गत शिक्षा पात्र गुन्ह्याकरिता तिन्ही आरोपींना मृत्यूदंडाची म्हणजे मरेपर्यत फाशीची शिक्षा व प्रत्येकी रुपये ५० हजार रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. 

आरोपींनी द्रव्यदंड न भरल्यास आरोपींना ५ वर्षं अधिकच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. भादंविच्या ५०६ (भाग २) सह ३४ या कलमा अंतर्गत आरोपींना प्रत्येकी ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची व प्रत्येकी १० हजार रुपये अशा द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींनी दंड न भरल्यास १ वर्षाच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र, द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पीत कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत. शेतीच्या हिस्स्याच्या वादातून हे हत्याकांड घडले होते. याप्रकरणी पोलिस निरीक्षक भाष्कर तंवर तपास केला व हेमंत चौधरी यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी बाजू मांडली. 

टॅग्स :Courtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप