शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

‘आरटीइ’ प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यास ३० मार्चपर्यत मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 18:37 IST

RTE admission process ‘आरटीइ’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत ३० मार्चपर्यत अर्ज करण्यासाठी पालकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिक्षण संचालकांचा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आदेशअकोला: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीइ) अंतर्गत २०२१.....२२ या वर्षाच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियासाठी पालकांना अर्ज करण्याकरिता ३० मार्चपर्यत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी १९ मार्च रोजी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे ‘आरटीइ’ प्रवेश प्रक्रियेत पालकांना अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विना अनुदानीत शाळांमधील प्रवेश प्रक्रियेत २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुषंगाने दरवर्षीप्रमाणे २०२१.....२२ या वर्षासाठी २५ टक्के ‘आरटीइ’ प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यात येत आहे.या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘आरटीइ’अंतर्गत पात्र असलेल्या ९ हजार ४३२ शाळांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. २०२१....२२ या वर्षीच्या ‘आरटीइ’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना अर्ज करण्याकरिता २१ मार्च २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू गत ११ ते १५ मार्च या कालावधीत ‘ओटीपी’च्या तांत्रिक अडचणींमुळे पालकांना अर्ज भरता आले नाही.तसेच राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ‘लाॅकडाऊन ’ घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे २५ टक्के ‘आरटीइ’ प्रक्रियेसाठी पालकांना अर्ज करण्याकरिता ३० मार्चपर्यत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश राज्याच्या शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक (प्राथिमक) द.मो.जगताप यांनी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना १९ मार्च रोजी दिला. त्यामुळे ‘आरटीइ’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत ३० मार्चपर्यत अर्ज करण्यासाठी पालकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाRight To Educationशिक्षण हक्क कायदा