शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

अवकाळीचा तडाखा! ४ हजार ६० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान

By रवी दामोदर | Updated: April 10, 2024 20:28 IST

जिल्ह्यातून पातूर तालुक्यात सर्वाधिक हानी : कांदा, मका, ज्वारीसह फळबागांना फटका

अकोला : दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले असून, ७४ गावांमधील ४ हजार ६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवार, बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यात फटका बसला आहे. त्यात सार्वाधिक नुकसान पातूर तालुक्यात झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, ५५ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सध्या शेतशिवारात रब्बीचे पिके सोंगणीला आले असून, उन्हाळी पिके बहरलेली आहेत. दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, मका, ज्वारीसह लिंबू, फळबागांना फटका बसला आहे. गतवर्षी खरीप हंगामात नुकसान झाले, त्यानंतर रब्बी हंगामात हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात ८ व ९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने गहू, ज्वारी, कांदा, मका, फळपीक, केळी भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

७४ गावांत असे झाले नुकसानतालुका - गावे - नुकसानग्रस्त क्षेत्र

बार्शीटाकळी - ०३ - ५ हेक्टरतेल्हारा - ३१ - ९२९ हेक्टर

बाळापूर - १२ - २५० हेक्टरपातूर - २४            - २ हजार ८६६ हेक्टर

मूर्तिजापूर - ०४ - १० हेक्टर