शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

दलितांवरील हल्लयांकडे सत्ताधा-यांचे दुर्लक्ष!

By admin | Updated: October 31, 2014 00:32 IST

अकोला येथे पंतप्रधानांच्या भूमिकेवर आढाव यांचा आक्षेप.

अकोला : अहमदनगर जिलतील नेवासा, खर्डा, पाथर्डी या तालुक्यांत घडलेल्या दलित हत्याकांडाचे भीषण स्वरूप जुन्या व नव्या सत्ताधिकार्‍यांनी नजरेआड केल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत केले. तसेच याकडे पंतप्रधानांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली. आढावा म्हणाले, देशात सत्तांतर झाले आहे, मात्र परिवर्तन कितपत होईल याबाबत शंका असून, सामाजिक विषमता आक्रमक रूप धारण करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. अहमदनगर जिलतील तीनही ठिकाणी झालेल्या हत्याकांडांमध्ये सारख्याच पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. यामागे संघटित शक्तीचा हात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अल्पसंख्याक मुस्लीम, ख्रिश्‍चनांवरील हल्लय़ाचे प्रमाण वाढत आहे. नवे राज्यकर्ते याला आळा घालणार की गुजरातप्रमाणेच चिथावणी देणार, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. शासनाने हमाल व असंघटित गरीब कामगारांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी आढाव यांनी केली.