शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

दहावी, बारावी विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळ करणार समुपदेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 13:06 IST

अकोला: इयत्ता दहावी, बारावी परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षांच्या काळात अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

अकोला: इयत्ता दहावी, बारावी परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षांच्या काळात अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.दहावी, बारावी परीक्षेचा काळ हा विद्यार्थी आणि पालकांसाठी तणावाचा असतो. अधिकाधिक गुण मिळविण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. पालकही सातत्याने अभ्यास कर, मार्कस् कमी मिळतील, असा तगादा लावत असतात. अभ्यासक्रमातील विषय, प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे कठीण प्रश्न, परीक्षेबाबतच्या शंका, पेपर संदर्भातील माहिती आणि पालकांचा भडीमार यामुळे विद्यार्थी तणावात येतात. बºयाचदा विद्यार्थी चुकीचा निर्णय घेतात. विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आणि त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकांसोबतच बाह्य समुपदेशकांच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनद्वारे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २0 मार्चदरम्यान होणार आहे तर इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्चदरम्यान होणार आहे. या काळात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पेपर कठीण आहे. परीक्षेसंदर्भात काही शंका आहेत. त्यादृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी हेल्पलाइन सुरू करून समुपदेशन करण्यात येणार आहे.-शरद गोसावी, अध्यक्षविभागीय शिक्षण मंडळ.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थी