शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अकोला जिल्ह्यात कापसाची पेरणी ३४ टक्के आटोपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 17:51 IST

सोयाबीनची ३९ टक्के तर कपाशीची ३४ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली.

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही प्रमुख पिकांची १ लाख ३८ हजार ७३४ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. यात सोयाबीनची ३९ टक्के तर कपाशीची ३४ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली. पेरण्या करून पंधरवडा उलटला, तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. पावसाअभावी पिके सुकत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात यंदाही कपाशी आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांचे अधिक लक्ष्य आहे. यामध्ये सोयाबीनचे १ लाख ६० हजार हेक्टर, तर कपाशीचेही तेवढ्याच क्षेत्रावर नियोजन आहे. त्यापैकी सोयाबीनची आतापर्यंत ८६ हजार २५८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर कपाशीने ५२ हजार ४७६ हेक्टरहून अधिक क्षेत्र पूर्ण केले आहे; मात्र पेरण्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकºयांसमोर मोठे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात ही दोन्ही पिके तग धरून उभी आहेत. आणखी तीन ते चार दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास पेरणी उलटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची प्रतीक्षा करत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी