शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे दर दोनशे रुपयांनी घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:26 IST

अकोला: यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असताना राज्यातील कापसाचे दर प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी कमी झाले आहे.

अकोला: यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले असताना राज्यातील कापसाचे दर प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी कमी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत देशात दररोज १ लाख ५० हजार, तर राज्यात ३५ हजार गाठींची आवक सुरू आहे.यावर्षी कापूस पीक पेरणीवर परिणाम झाला असून, राज्यात १० टक्के कापसाचे क्षेत्र घटले आहे. या परिस्थितीत राज्यात सध्या तरी दररोज १ लाख ७५ हजार क्विंटल (३५ हजार गाठी) कापसाची आवक सुरू आहे. अनेक भागात कापूस वेचणी आता संपण्याच्या मार्गावर आहे. पाऊस कमी झाल्याचा परिणाम कापूस पिकांवर झाला आहे. पश्चिम विदर्भात शेकडो शेतकºयांनी कापसावर नांगर फिरवला असून, अनेक ठिकाणी कापसाची एक वेचणी झाल्यानंतर कापूस पीक संपले. भारी व काळ््या जमिनीत कापूस टिकून आहे. तथापि, तेथेही शेवटची कापसाची वेचणी आहे. त्यामुळे बाजारात कापसाची सध्या जी आवक आहे ती अशीच राहील, असे सांगता येत नाही, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. असे असताना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये वाढलेले दर अचानक २०० ते ३०० रुपयांनी कमी झाल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. पश्चिम विदर्भातील अकोट बाजारात सध्या हे दर घटून प्रतिक्विंटल ५,७०० ते ५,८०० रुपयांपर्यंत आहेत. काही भागात हेच दर ५,५०० ते ५,६५० रुपयांपर्यंत घटले आहेत.

 

कापसाची आवक सध्या राज्यात ३५ हजार गाठी आहे; पण दर दोन दिवसात २०० रुपयांची घटले आहेत. एक-दोन दिवसानंतर यात काय बदल होतो, त्यानंतरच पुढील दर काय असतील, हे कळेल.- बसंत बाछुका,कापूस उद्योजक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस