शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

अध्यात्म व शिक्षणात समन्वय हवा

By admin | Updated: January 21, 2015 01:11 IST

सुब्रमण्यम यांचे प्रतिपादन, अकोला येथे स्वामी विवेकानंदांवर राष्ट्रीय चर्चासत्र.

अकोला: स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांतून धर्म, अध्यात्म आणि शिक्षणाचा समन्वय यावर भर दिला होता. आजच्या परिस्थितीत अध्यात्म आणि शिक्षण यांच्यात समन्वय राखला जाणे गरजेचे आहे, असे मत बंगळुरु येथील एस. व्यास विद्यापीठाचे अधिष्ठाता व प्र-कुलगुरू डॉ. के. सुब्रमण्यम यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात ह्यस्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रासंगिकताह्ण या विषयावर मंगळवारी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सुब्रमण्यम बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मदनलाल खंडेलवाल होते. मंचावर अँड. दादा देशपांडे, स्वामी बुधानंद महाराज, प्राचार्य डॉ. जगदीश साबू, समन्वयक डॉ. शिवाजी नागरे, आयोजन सचिव प्रा. डिंपल मापारी उपस्थित होत्या. पुढे बोलताना सुब्रमण्यम यांनी स्वामी विवेकानंदांच्या शिक्षणविषयक मूल्यांचा आढावा घेतला. धर्म आणि शिक्षण यांची सांगड घालून व्यक्तिमत्त्व विकास साधला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना वाव दिला गेला पाहिजे, असेही सुब्रमण्यम यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात मदनलाल खंडेलवाल यांनी स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेऊन सर्वांनी विकास साधावा, असे आवाहन केले. यावेळी स्वामी बुधानंद यांनीदेखील मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चर्चासत्रातील सहभागी प्राध्यापकांच्या निबंधाचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. जगदीश साबू यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डिंपल मापारी यांनी दिला. संचालन डॉ. आरती देशपांडे यांनी केले. आभार डॉ. शिवाजी नागरे यांनी मानले.