शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दहिहांडा येथे दूषित पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:44 IST

दहीहांडा : गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. येथील जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हला गळती लागल्यामुळे घाण पाणी ...

दहीहांडा : गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. येथील जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हला गळती लागल्यामुळे घाण पाणी जलवाहितीत जात असल्याने गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

दहीहांडा गावातील लोकसंख्या जवळपास १४ हजार आहे. गावात नळ योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनाच्या व्हॉल्व्हला गत दीड महिन्यापासून गळती लागली असल्याने गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. तसेच गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर डबके साचत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत ग्रामपंचायत सचिवांना वारंवार तक्रारी केल्या आहेत; मात्र समस्या जैसे थे आहे. ३ नोव्हेंबर रोजी याबाबत वृत्त प्रकाशित होताच ग्रामसचिवांनी तत्काळ दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्यापही जलवाहिनीच्या व्हॉल्व्ह दुरुस्ती न केल्यामुळे गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन व्हॉल्व्हची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो)