शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसचा मोर्चा!

By admin | Updated: July 10, 2015 01:27 IST

केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी.

अकोला : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक संकटांचा सामना करणारा महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी केली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांनी बैलगाड्यांसह उत्स्फूर्त सहभाग घेतला. दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. हाताशी आलेली पिके उध्वस्त झाली. काही पिके थोड्याफार प्रमाणात आली; पण त्यालाही योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी काँग्रेसने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पक्ष निरीक्षक संजय खोडके, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महागरअध्यक्ष मदन भरगड, माजीमंत्री सुधाकरराव गणगणे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नातीकोद्दीन खतीब, ज्ञानदेवराव ठाकरे, बबनराव चौधरी आदींसह बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.