शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसचा मोर्चा!

By admin | Updated: July 10, 2015 01:27 IST

केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी.

अकोला : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक संकटांचा सामना करणारा महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी केली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांनी बैलगाड्यांसह उत्स्फूर्त सहभाग घेतला. दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. हाताशी आलेली पिके उध्वस्त झाली. काही पिके थोड्याफार प्रमाणात आली; पण त्यालाही योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी काँग्रेसने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पक्ष निरीक्षक संजय खोडके, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महागरअध्यक्ष मदन भरगड, माजीमंत्री सुधाकरराव गणगणे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नातीकोद्दीन खतीब, ज्ञानदेवराव ठाकरे, बबनराव चौधरी आदींसह बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.