शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसचा मोर्चा!

By admin | Updated: July 10, 2015 01:27 IST

केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी.

अकोला : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक संकटांचा सामना करणारा महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी केली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांनी बैलगाड्यांसह उत्स्फूर्त सहभाग घेतला. दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. हाताशी आलेली पिके उध्वस्त झाली. काही पिके थोड्याफार प्रमाणात आली; पण त्यालाही योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी काँग्रेसने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पक्ष निरीक्षक संजय खोडके, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महागरअध्यक्ष मदन भरगड, माजीमंत्री सुधाकरराव गणगणे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नातीकोद्दीन खतीब, ज्ञानदेवराव ठाकरे, बबनराव चौधरी आदींसह बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.