शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

कर्जमाफीबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:12 IST

बाळापूर : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी कर्जमाफीचे वेगवेगळे निकष यामुळे व दररोज शासन निर्णय बदलून त्याच्या अंमलबजावणीसाठी बँकांकडे येणाºया निर्देशामुळे २००९ ते २०१६ पर्यंत किती पात्र लाभार्थी कर्जमाफीत बसतात, हे पुढील काळच ठरवणार आहे.

ठळक मुद्दे१२ शेतक-यांना प्रत्येकी १० हजारांची मदत कर्जमाफीबाबत शासनाचे वेळोवेळी वेगवेगळे निर्देश

अनंत वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी कर्जमाफीचे वेगवेगळे निकष यामुळे व दररोज शासन निर्णय बदलून त्याच्या अंमलबजावणीसाठी बँकांकडे येणाºया निर्देशामुळे २००९ ते २०१६ पर्यंत किती पात्र लाभार्थी कर्जमाफीत बसतात, हे पुढील काळच ठरवणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या तातडीची १० हजार रुपयांची मदत तालुक्यातील केवळ १२ शेतकºयांना मिळाली आहे.शेतकºयांना कर्जमाफीसाठी निकषांमुळे शासन व बँकांची गोंधळाची झालेली स्थिती यामुळे शासन निर्णय थेट बँकांपर्यंत अद्याप पोहोचलाच नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवरून केवळ चर्चा सुरू आहे. कर्जमाफीचा लाभ कुठल्या शेतकºयांना मिळावा, पुनर्गठनाचा पूर्वी लाभ घेणाºयांना कर्जमाफीचा लाभ देऊन दुहेरी लाभ पुनर्गठनाच्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत संभ्रम होत आहे.तालुक्यात २०१६-१७ मध्ये १,२७७ शेतकºयांना ८ कोटी ११ लाख ५८ हजारांचे पीक कर्जाचे पुनर्गठन केले होते. यातील किती व कोणते शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात, तालुक्यातील ४२ सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून थकबाकी पीक कर्ज ३० जून २०१६ पर्यंत ७२४ अल्पभूधारक शेतकरी, रक्कम १ कोटी ८३ लाख ५७ हजार, पाच एकरांपर्यंत ४५७ रक्कम २ कोटी १८ लाख ५१ हजार, पाच एकरांवरील २०० शेतकरी रक्कम १ कोटी ८३ लाख ५८ हजार एकूण १३८० शेतकरी, ५ कोटी ८५ लाख ७३ हजार रुपये. मुदती कर्ज थकबाकीदार ८८४ शेतकरी, कर्जदार रक्कम ४ कोटी ४४ लाख ३९ हजार अशी आहे. राज्य शासनाने पूर्वी २०१३ नंतर थकबाकीदार कर्जदार शेतकºयांना लाभ देण्याचा आदेश दिले होते. आता २००९ ते २०१६ पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना कर्जमाफीत समाविष्ट करण्यासाठी निर्देश दिले जात आहेत. त्यादृष्टीने तालुक्यातील स्टेट बँक, सेंट्रल बँक, विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, युको बँक या पाचही बँकांना कर्जदार (थकबाकीदार) शेतकºयांना शासनाचे निकष, पात्रतेत किती शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळतो, याबाबत वेगवेगळे शासन निर्देश यामुळे बँकेचे अधिकारी संभ्रमात आहेत. अद्याप कुठलीही बँक माफी मिळालेल्यांची यादी प्रसिद्ध करू शकली नाही.बँकांना आदेशाची प्रतीक्षाशेतकºयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सरकार लाभार्थीची व्याप्ती वाढवतच आहे. त्यामुळे, बँकांना कर्जमाफी कुणाला द्यायची,याविषयी आदेशाची प्रतीक्षा आहे. शासनाचे निर्णय सतत बदलत असल्याने बँकाही संभ्रमात असल्याचे चित्र बाळापूर तालुक्यात आहे. तसेच तातडीची मदत शासनाने जाहीर केली असली तरी तालुक्यातील १२ शेतकºयांनाच ही मदत देण्यात आली.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शासनाने निकष, पात्रतेत वेळ व पैसा न घालवता कर्जदार ते थकीत असो की नियमित कर्जदार पुनर्गठन यांना वंचित न ठेवता द्यावी, कुठलाही भेदभाव न करता देण्यात यावी.- महेश चव्हाण, कवठा (बहादुरा)थकीत, नियमित कर्जदार भेदभाव न करता कुठलीही निकष पात्रता न ठेवता सर्वांना सारख्या प्रमाणात कर्जमाफीचा लाभ मिळावा.- अशोक उमाळे, बाळापूर.