शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

नेरधामणा बॅरेजचे काम पूर्ण करण्यासाठी आजपासून पदयात्रा

By admin | Updated: October 1, 2015 01:47 IST

महादेवराव भुईभार यांची माहिती.

अकोला: जिल्ह्यातल्या पूर्णा नदीवरील नेरधामणा बॅरेजचे रेंगाळलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी गुरुवार, १ ऑक्टोबरपासून तीन दिवस जिल्हा सवरेदय मंडळ व बॅरेज संघर्ष समितीच्यावतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, कृषी कीर्तनकार तथा बॅरेज संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नेरधामणा बॅरेजच्या प्रश्नावर जनजागृती करून, बॅरेजचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, तसेच खादी ग्रामोद्योग, स्वदेशी-स्वावलंबन विषयावर प्रबोधन करण्यासाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता वल्लभनगर येथून या पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या पदयात्रेत निंभोरा, गांधीग्राम, गोपाळखेड, निराट-वैराट, राजापूर, नेरधामणा बॅरेज, पाळोदी व आगर येथे गावकर्‍यांची सभा आणि संवाद साधून, नेरधामणा बॅरेज प्रश्नासह पाणी प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पदयात्रेत नेरधामणा बॅरेजची पाहणी व संबंधित अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात येणार असून, ३ ऑक्टोबर रोजी आगर येथे सामूहिक प्रार्थना व ग्रामस्थांसोबत संवाद आणि सभेनंतर पदयात्रेचा समारोप होणार आहे. या पदयात्रेत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, बॅरेज संघर्ष समितीचे सचिव भाई प्रदीप देशमुख, सवरेदय मंडळाचे कोषाध्यक्ष अँड.रामसिंह राजपूत, भूदान मंडळाचे सदस्य वसंतराव केदार आदी सहभागी होणार असल्याचे महादेवराव भुईभार यांनी सांगितले. जून २0१६ मध्ये नेरधामणा बॅरेज अंतर्गत परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीचे ओलित झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला प्रा.राजाभाऊ देशमुख, डॉ.पी.बी.काळे, डॉ.शे.ल.जाधव, रा.सु.बोंडे, वसंतराव महातळे, प्रा. बबनराव कानकिरड, राजेश बेले उपस्थित होते.