शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

नुकसानग्रस्तांच्या यादीतून वगळल्याची तक्रार

By admin | Updated: May 24, 2014 01:09 IST

मूर्तिजापूर तालुक्यातील कार्ली गावातील पात्र लाभार्थींना अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीतून वगळल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

मूर्तिजापूर : तालुक्यातील कार्ली गावातील पात्र लाभार्थींना अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीतून वगळल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात वादळी वार्‍यासह पाऊस व अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. याला तालुक्यातील कार्ली गावही अपवाद नव्हते. तलाठ्यांनी संबंधित गावांचा सर्व्हे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. या अहवालानुसार नुकसानीच्या मदतीसाठी पात्र ठरलेल्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. कार्ली येथील नुकसानग्रस्तांच्या याद्यात घोळ झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकर्‍यांचे खरोखर नुकसान झाले नेमके त्याच शेतकर्‍यांची नावे या यादीत नसल्यामुळे तलाठ्याप्रती रोष निर्माण होत आहे. या प्रकाराची चौकशी करून शेतकर्‍यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार मूर्तिजापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.