शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

बोगस बियाणांची नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:16 IST

या बोगस बियाणांची तक्रार काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली हाेती, त्यानंतर कृषी विभागाकडून पंचनामेसुद्धा करण्यात आले; मात्र नुकसानभरपाई मिळालीच ...

या बोगस बियाणांची तक्रार काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली हाेती, त्यानंतर कृषी विभागाकडून पंचनामेसुद्धा करण्यात आले; मात्र नुकसानभरपाई मिळालीच नाही. मध्यंतरी महाबीजकडून भरपाई मिळण्याची माहिती समोर आली होती; मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. यावर्षी अवकाळी पावसाने सोयबीनचे प्रचंड नुकसान झाले. आधीच दुबार पेरणीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

.....................

खरीप हंगामात महाबीजचे बियाणे पेरले हाेते; मात्र ते उगवले नाही. परिणामी दुबार पेरणी करावी लागल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. महाबीजकडून नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.

- प्रकाश पाटील कोकाटे, शेतकरी, बाभूळगाव