शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

वाडेगाव परिसरात कांदा लागवडीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:19 IST

गतवर्षी मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने परिसरात कांद्याचे क्षेत्र घटले होते. दरम्यान, यंदा विहिरी, कूपनलिकांना भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांनी कांदा ...

गतवर्षी मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने परिसरात कांद्याचे क्षेत्र घटले होते. दरम्यान, यंदा विहिरी, कूपनलिकांना भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस सुरुवात केली आहे. बाळापूर तालुक्यातून परिसरात बागायती क्षेत्र अधिक असून, रब्बी हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघण्यासाठी शेतकऱ्यांचा कल कांदा पिकाकडे वळला आहे. परिसरात बहुतेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन झाले असून, सद्यस्थितीत कांदा पेरणीला सुरुवात केली आहे. कांदा बियाण्याचे भाव गगनाला भिडले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच तूर सोंगणी, कापूस वेचणी व कांदा लागवडीचे कामे एकाच वेळी आल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना ज्यादा मजुरी द्यावी लागत असल्याचे चित्र आहे.

---------------------------------------------------

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनही मदत मिळाली नाही, परंतु कांद्याला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांची निराशा दूर करावी.

-रमेश चिंचोळकर, कांदा उत्पादक शेतकरी, वाडेगाव.