शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विदर्भात ढगाळ वातावरण; तुरीचा फुलोरा गळण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:44 IST

अकोला : विदर्भात गत आठ दिवसापासून दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडी कमी झाल्याने खरिपातील तूर पिकांचा फुलोरा झडण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपाऊस आला तर आणखी नुकसान होण्याची शक्यता

अकोला : विदर्भात गत आठ दिवसापासून दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, थंडी कमी झाल्याने खरिपातील तूर पिकांचा फुलोरा झडण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यावर्षी शेतकºयांनी नियमित खरीप पिकांसह सोयाबीन पिकातही तुरीचे आंतरपीक म्हणून पेरणी केली असून,पीकही जोरदार आले आहे.. तूर पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून, थंडीचे वातावरण कमी झाल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम होऊन फुलोरा गळण्याची शक्यता असते, तसेच किडींचा प्रादुर्भावही वाढतो. सध्या तुरीचर काही प्रमाणात शेंगा पोखरणाºया अळ््यांचा प्रादुर्भाव आहे.ढगाळ वातावरण किडींना पोषक ठरत असल्याने य किंडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांचा किटकनाशके फवारणीचा खर्चही वाढला. अशात जर पाऊस आला तर आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे.

 ५,२५० रू पये हमी दर जाहीरकेंद्र शासनासनाने यावर्षी तुरीला प्रतिक्ंिवटल ५,२५० रू पये हमीदर जाहीर केले. तसेच प्रतिक्ंिवटल २०० रू पये बोनसही मिळणार आहे.त्यामुळे शेतकरी आंनदीत असतानाच निसर्गाची अवकृपा आडवी येत असून, ढगाळ वातावरणामुळे शेतकºयांची चिंता वाढली, ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी होत असल्याने तूर पिकांचा फुलोरा गळण्याची शक्यता असते. सध्या तुरीवरील शेंगा पोखरणाºया अळ््यांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आहे तो वाढण्याची शक्यता जास्त आहे. या अळीच्या नियंत्रणासाठी शेतकºयांची कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी करावी.- डॉ. मोहन खाकरे,ज्येष्ठ कृ षी शास्त्रज्ञ,विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला. 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola Ruralअकोला ग्रामीण