शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
5
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
6
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
7
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
8
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
9
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
10
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
11
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
12
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
13
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
14
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
15
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
16
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
17
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
18
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
19
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट

वातावरणीय बदलात येणार ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:35 IST

अकोला : वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठय़ा  प्रमाणात होणार्‍या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास  विभागाला ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर द्यावा  लागणार आहे. तर पर्यावरणातील इतरही घटकांमध्ये बदलांच्या  उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामध्ये वाढते तापमान,  रोगराई, पिकांची तग धरण्याची क्षमता यावर उपाय करावे  लागणार आहेत.

ठळक मुद्देपर्यावरणातील घटकांमध्ये मोठय़ा प्रमाणात बदलाचे उपायमोठय़ा प्रमाणात उपाययोजना सुचवलेले घटक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठय़ा  प्रमाणात होणार्‍या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास  विभागाला ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर द्यावा  लागणार आहे. तर पर्यावरणातील इतरही घटकांमध्ये बदलांच्या  उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामध्ये वाढते तापमान,  रोगराई, पिकांची तग धरण्याची क्षमता यावर उपाय करावे  लागणार आहेत.येत्या २0३0 दरम्यानच्या काळात किमान तापमानात होणार्‍या  वाढीचा मानवी आरोग्य आणि पिकांच्या उत्पादनावर होणार्‍या  परिणामांचा अंदाज घेत शासनाने कृती आराखडा तयार केला  आहे. त्यासाठी उपाययोजनांचा आराखडाही देण्यात आला.  शासनाने मार्च २0१0 पासूनच यू.के. मेट ऑफिस व द एनर्जी  रिसोर्स संस्था (टेरी) या संस्थांच्या सहकार्याने सविस्तर कृती  आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले होते. कृती  आराखड्यात २0२१ ते २0४0 या कालखंडाचा प्रामुख्याने  विचार झाला आहे. त्यापुढे आणखी २0५0 व २0७0 या दोन  टप्प्यातील वातावरण आणि त्याचा आरोग्य, पिकांवर होणार्‍या  परिणामांचाही अंदाज घेण्यात आला. त्यानुसार जागतिक वा तावरणीय बदलामुळे कमालपेक्षा किमान तापमानामध्ये मोठी  वाढ होणार आहे. त्याचा परिणाम पर्जन्यमान, उष्णता व आद्र्र तेवर होणार आहे. वातावरणात होणार्‍या बदलातही मानवी  जीवन, पिके, पर्यावरणातील घटकांनी तग धरावी, यासाठी  मोठय़ा प्रमाणात उपाययोजना करण्याचे आव्हान शासनापुढे उभे  ठाकले आहे. त्यानुसार आता उपाययोजना केल्याशिवाय गत्यंतर  नसल्याची वेळ आली आहे. काय आहे ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’येत्या काळात वातावरणीय बदलास पूरक ठरणार्‍या गावांची  निर्मिती करावी लागणार आहे. त्यामध्ये गावपातळीवर  लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबवणे,  जलसंधारण, डोंगर दत्तक घेणे, नदी दत्तक घेणे, गावतळे,  गावाची वनराई योजनांचा विकास करणे, गावनिहाय सौर ऊर्जा,  पवन ऊर्जा आधारित स्वतंत्र ग्रिड तयार करून ऊर्जा निर्भर  गावांची निर्मिती केली जाणार आहे.  शहरात पाण्याचा पुनर्वापर बंधनकारकअतवृष्टीची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरात  सखल भागात बांधकामांना अनुमती देताना धोरण ठरवावे  लागणार आहे. पुरांची तीव्रता आणि वारंवारिता वाढणार आहे. त्यामुळे नदीकाठावर उच्चतम पूर रेषेपलीकडे बांधकामास  अनुमती देणे, पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी सांडपाणी  प्रक्रिया, पुनर्चक्रण व पुनर्वापर बंधनकारक केले जाणार आहे.  पर्यावरणपूरक शहरे विकसित करणे, हरितगृह वायूंचे प्रमाण  कमी करण्यासाठी नागरी घनकचरा व सांडपाणी व्यवस्था पनाबाबत धोरण ठरणार आहे. 

मोठय़ा प्रमाणात उपाययोजना सुचवलेले घटकवातावरणातील बदलात तग धरण्यासाठी जे घटक आणि  शासनाच्या विभागाकडून बदल करणे आवश्यक आहे, त्याची  यादी मोठी आहे. त्यामध्ये वने, जलसंपदा, कृषी, ऊर्जा,  आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन,  ग्रामविकास, नगर विकास, वित्त व नियोजन, पर्यावरणाचा  समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत