शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सांसद आदर्श गावासाठी माळराजुरा गावाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:55 IST

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या संमतीने ही निवड झाल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जाहीर केले आहे.

अकोला: सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत चालू वर्षासाठी पातूर तालुक्यातील माळराजुरा या गावाची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या संमतीने ही निवड झाल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जाहीर केले आहे.केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने १७ व्या लोकसभेत निवडून आलेल्या संसद सदस्यांना त्यांच्या मतदारसंघातील गावांची निवड करण्याचे बजावले. त्यानुसार २०२४ पर्यंतच्या पाच वर्षांत पाच गावांची निवड करून ती गावे आदर्श करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ८ आॅगस्ट रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये देण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील संबंधित खासदारांनी १५ आॅगस्टपर्यंत गावांची निवड करावी, त्या गावाची निवड करण्यासाठी संबंधित ग्रामसभेचा ठराव घेऊन गावाचे जाहीर करण्याचे म्हटले होते. त्याचवेळी निवड केलेल्या गावांची माहिती तत्काळ केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडून मागविण्यात आली. २०२४ पर्यंत पाच गावांची निवड करून ती गावे आदर्श करण्याची जबाबदारी संबंधित संसद सदस्य (खासदार) यांच्यावर सोपवलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील माळराजुरा गावाची निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षात आणखी चार गावांची निवड होणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे