शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कृषी विद्यापीठातील बडतर्फ कर्मचा-यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

By admin | Updated: November 12, 2014 01:03 IST

अहवाल मागविला, लवकरच निर्णय घेण्याचे आश्‍वासन.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ८३ कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन सहायकांना बडतर्फ करण्यात आले आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे कर्मचार्‍यांवर हे संकट ओढविले असून त्यांची सेवा पुन्हा बहाल करण्यात यावी, अशी मागणी या कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधींनी आ. गोवर्धन शर्मा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कृषी विद्यापीठाकडे अहवाल मागितला असून, लवकरच निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.कृषी विद्यापीठात १0 वर्षे सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले. केवळ प्रशासनाच्या चुकीमुळे हा प्रसंग ओढविला असल्याची कैफियत कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे मांडली. मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत विचारणा करून तात्काळ संपूर्ण माहितीसह अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्नही आ. शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडला.