शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोस्ट आॅफिसमधील बंद आधार केंद्रांची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:38 IST

प्रत्येक आधार केंद्रातून किती आधार अपडेट झाले आणि नवीन आधार किती तयार झाले, याची माहिती घेतली जात आहे.

अकोला : शहरातील बहुतांश पोस्ट आॅफिसमधील आधार केंद्र बंद, असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणताच बंद आधार केंद्रांची चाचपणी सुरू झाली आहे. प्रत्येक आधार केंद्रातून किती आधार अपडेट झाले आणि नवीन आधार किती तयार झाले, याची माहिती घेतली जात आहे. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे अकोल्यातील पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली आहे. सातत्याने आधार केंद्र बंद असल्याची तक्रार वरिष्ठांपर्यंत पोहोचली आहे.अकोला शहर परिसरात असलेल्या पोस्ट आॅफिसमधील बहुतांश आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांची प्रचंड कोंडी होत आहे; मात्र सर्वसामान्य माणसांच्या या समस्येकडे लक्ष देण्यास प्रवर डाक अधीक्षकांना वेळ नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. शहरातील शिवाजी पार्क, जुने शहर, ताजनापेठ, जठारपेठ, कृषी नगर, गांधी नगर येथील पोस्ट आॅफिसमधील आधार केंद्र सेवा गत काही महिन्यांपासून अघोषितपणे बंद असतानादेखील वरिष्ठांकडून साधी दखल घेतल्या गेली नाही. ही बाब ‘लोकमत’ने अधोरेखित केल्यामुळे प्रवर डाक अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व आधार के ंद्रांतील अलीकडचा डेटा मागविला. त्यात वस्तुस्थिती ‘लोकमत’ने सांगितल्याप्रमाणे समोर आली. आता त्यावर काय उपाययोजना होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पोस्ट आॅफिसमधील आधार केंद्र बंद असल्याने अनेक अकोलेकरांचे आधार अपडेट आणि नवीन आधार कार्ड तयार करणे कठीण झाले आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाAdhar Cardआधार कार्ड