शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

आलेगाव वनपरिक्षेत्रातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नवेगाव क्षेत्रातील एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या सागवान झाडांची संख्या प्रत्यक्षात असलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा जास्त ...

आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नवेगाव क्षेत्रातील एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या सागवान झाडांची संख्या प्रत्यक्षात असलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा जास्त दाखविण्यात आली व ही जास्त दाखविण्यात आलेली झाडे राखीव वनक्षेत्रातून आणि दुसऱ्या एका आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातून तोडण्यात आली, असे के.डी. श्रीवास यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुद्धा पाहणी करून पासिंगचे हॅमर लावले. त्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याची फसवणूक झाली तसेच शासनाची सुद्धा या प्रकरणात फसवणूक झाली आहे. याशिवाय आदिवासी शेतकऱ्याच्या शेतातील सागवान झाडांचे निष्कासन हे वनविभागामार्फत व्हायला हवे; परंतु त्यासाठी एका ठेकेदाराने प्रकरण दाखल केल्याचे के.डी. श्रीवास यांनी तक्रारीत म्हटले आहे. या सर्व प्रकरणात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. दहा दिवसांत कारवाई व्हावी. अन्यथा उपोषणाचा इशारा के.डी. श्रीवास यांनी दिला आहे.