शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

विदर्भातील सिंचन क्षेत्राचे चित्र बदलवू

By admin | Updated: October 3, 2014 00:34 IST

देवेंद्र फडवणीस यांचे कारंजा येथील जाहीर सभेत प्रतिपादन.

कारंजा लाड (वाशिम): विदर्भात आजमितीला केवळ ७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. सिंचन वाढीसाठी कोट्यवधी खर्च केले असताना सिंचन क्षेत्राची अवस्था राज्यातील आघाडी सरकारच्या कार्यकुशलतेचा परिचय करून देण्यास पुरेशी आहे. हे चित्र बदलविण्याचा संकल्प घेऊन भाजपा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार २ ऑक्टोबर रोजी येथे केले. जिल्हय़ातील तीनही मतदारसंघातील भाजप व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारानिमित्त ते कारंजा येथे आले होते. स्थानिक मुलजी जेठा विद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभेत बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, जिल्हय़ात सोयाबीनवर प्रक्रिया करणारा उद्योग स्थापन करण्यासह जिल्हय़ाचा विकास करू असे सांगून त्यांनी आघाडी सरकारवर ताशोरे ओढले. या सभेला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे नरेंद्र गोलेच्छा, जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे, अँड. विजय जाधव, लखन मलिक , तेजराव वानखडे, संदीप गढवाले, निरंजन करडे, मीना काळे, नगराध्यक्ष नीशा गोलेच्छा, नीळकंठ पाटील, मंदा दहातोंडे, महादेव ठाकरे, जितेंद्र महाराज यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पाटणी यांनी, तर संचालन अतुल धाकतोड यांनी केले.