शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

शेतकरी जागर मंचचे चंद्रकात पाटलांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:32 IST

अकाेला- केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असा दावा करणाऱ्या माजी मंत्री चंद्रकात दादा ...

अकाेला- केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असा दावा करणाऱ्या माजी मंत्री चंद्रकात दादा पाटील यांना शेतकरी जागर मंचने खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच असून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणतील असा दावा भाजपाच्यावतीने केला जात आहे या दाव्याच्या पृष्टर्थ भाजपच्या काेणत्याही नेत्याने आपली बाजू मांडावी शेतकरी जागर मंच या दाव्यातील फाेलपणा समाेर आणेल, असा प्रतिदावा शेतकरी जागर मंचच्यावतीने केला जात आहे. याकरिता जागर मंचच्यावतीने जिल्हास्तरापासून तर केंद्र स्तरावरच्या सर्व भाजप नेत्यांना चर्चेचे आमंत्रण दिले जात आहे

१५ फेब्रुवारी शेतकरी जागर मंचच्यावतीने प्रशांत गावंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना याबाबत चर्चा करण्याची विनंती केली हाेती. त्यावर चंद्रकात पाटील यांनी हाेकार दर्शवून पुढील आठवड्यात वेळ देताे असे स्पष्ट केेले हाेते. मात्र त्यानंतर पाटील यांनी शेतकरी जागर मंचला चर्चेसाठी वेळ दिलेला नाही. त्यामुळे अखेर पाटील यांना पत्र पाठवून शेतकरी जागर मंचने स्मरण दिले आहे यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेसह भाजप जिल्हाध्यक्ष यांनाही वेळ मागितली हाेती मात्र त्यांनीही वेळ दिली नसल्याचेही पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.