शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शेतकरी जागर मंचचे चंद्रकात पाटलांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:32 IST

अकाेला- केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असा दावा करणाऱ्या माजी मंत्री चंद्रकात दादा ...

अकाेला- केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असा दावा करणाऱ्या माजी मंत्री चंद्रकात दादा पाटील यांना शेतकरी जागर मंचने खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच असून कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणतील असा दावा भाजपाच्यावतीने केला जात आहे या दाव्याच्या पृष्टर्थ भाजपच्या काेणत्याही नेत्याने आपली बाजू मांडावी शेतकरी जागर मंच या दाव्यातील फाेलपणा समाेर आणेल, असा प्रतिदावा शेतकरी जागर मंचच्यावतीने केला जात आहे. याकरिता जागर मंचच्यावतीने जिल्हास्तरापासून तर केंद्र स्तरावरच्या सर्व भाजप नेत्यांना चर्चेचे आमंत्रण दिले जात आहे

१५ फेब्रुवारी शेतकरी जागर मंचच्यावतीने प्रशांत गावंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना याबाबत चर्चा करण्याची विनंती केली हाेती. त्यावर चंद्रकात पाटील यांनी हाेकार दर्शवून पुढील आठवड्यात वेळ देताे असे स्पष्ट केेले हाेते. मात्र त्यानंतर पाटील यांनी शेतकरी जागर मंचला चर्चेसाठी वेळ दिलेला नाही. त्यामुळे अखेर पाटील यांना पत्र पाठवून शेतकरी जागर मंचने स्मरण दिले आहे यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेसह भाजप जिल्हाध्यक्ष यांनाही वेळ मागितली हाेती मात्र त्यांनीही वेळ दिली नसल्याचेही पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.