शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

बुलडाणा शहरात घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:54 IST

सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरल्याचे दिसून येत आहे. कचरा व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची जास्त भीती असते. त्यामुळे डॉक्टर आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देतात. सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरल्याचे दिसून येत आहे. कचरा व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरात सहज चक्कर मारल्यास बºयाच ठिकाणी कचरा साचल्याचे दिसून येते. चिखल व कचºयामुळे घाणीचे प्रमाण वाढले आहे. तर नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा कुंडीत कचरा टाकणे आवश्यक असतांना अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकलेला आहे. मोकाट जनावरे, डुक्कर कचºयाची नासधूस करतात. रस्त्यावर व इतरत्र कचरा पसरवतात. पावसाच्या पाण्यामुळे कचरा ओला होतो अन सर्वत्र घाण पसरते. शहरातील संगम चौक ते जांभरुण रोडवरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वी पालिकेने काढले होते. परंतू आता या रस्त्यावर अनेक ठिकाणी दुकाने लावली जात आहेत. तर संगम चौकाला लागून रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचºयाचा ढीग साचला आहे. कचºयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याने येणाºया जाणाऱ्यांना यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो. कचरा व घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा