शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बुलडाणा शहरात घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:54 IST

सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरल्याचे दिसून येत आहे. कचरा व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची जास्त भीती असते. त्यामुळे डॉक्टर आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देतात. सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्यामुळे घाण पसरल्याचे दिसून येत आहे. कचरा व घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरात सहज चक्कर मारल्यास बºयाच ठिकाणी कचरा साचल्याचे दिसून येते. चिखल व कचºयामुळे घाणीचे प्रमाण वाढले आहे. तर नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा कुंडीत कचरा टाकणे आवश्यक असतांना अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकलेला आहे. मोकाट जनावरे, डुक्कर कचºयाची नासधूस करतात. रस्त्यावर व इतरत्र कचरा पसरवतात. पावसाच्या पाण्यामुळे कचरा ओला होतो अन सर्वत्र घाण पसरते. शहरातील संगम चौक ते जांभरुण रोडवरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वी पालिकेने काढले होते. परंतू आता या रस्त्यावर अनेक ठिकाणी दुकाने लावली जात आहेत. तर संगम चौकाला लागून रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचºयाचा ढीग साचला आहे. कचºयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रस्त्याने येणाºया जाणाऱ्यांना यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो. कचरा व घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा