शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बहुजन समता आघाडीने दिले धरणे

By admin | Updated: August 29, 2014 01:43 IST

अकोला जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमाकूल करण्याची मागणी.

अकोला : जिल्ह्यातील दलित, आदिवासी भूमिहिनांनी उपजीविका भागविण्यासाठी पडीत व गायरान जमिनीवर शेती प्रयोजनासाठी केले अतिक्रमण नियमाकूल करण्याचे निर्देश देण्यात यावे, या मागणीसाठी मानवी हक्क अभियान बहुजन समता आघाडीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.भूमिहीन अतिक्रमकांचे उत्पन्नाचे साधन म्हणून, त्यांच्या ताब्यात असलेली पडीत व गायरान जमीन नावे करण्यासाठी महसूल विभागाकडे दाखल केलेले प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश देण्यात यावे, तसेच वर्गवारी करून आरक्षण देण्यात यावे, समृद्धी योजनेंतर्गत प्रलंबित कर्ज प्रकरणांचा निपटारा करून कर्ज वाटप करण्यात यावे, शासकीय घरकुल योजनेंतर्गत दारिद्रय़ रेषेची गुण पद्धत रद्द करण्यात यावी व इतर मागण्यांसाठी मानवी हक्के अभियान बहुजन समता आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. या धरणे आंदोलनात बहुजन समता आघाडीचे जिल्हाध्यक्ष महादेव क्षीरसागर, जयदीप सरकटे, शंकर वारके, गजानन घोडे, सुखदेव घोडे, बाबाराव तायडे, गजानन झाडे, दादाराव दवंडे, पंजाब वाकोडे, प्रल्हाद तायडे, किशोर भोसले, रजनी पवार, धम्मा गवई व इतर पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.